शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

स्पर्धा परीक्षेसाठी नियोजन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 11:27 IST

स्पर्धा परीक्षा केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी प्राचार्य डॉ. पवार यांचे प्रतिपादन

आॅनलाइन लोकमतधुळे : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना झालेल्या अवांतर वाचनामुळे आदर्श नागरिक घडत असतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना नियोजन गरजेचे असते, असे प्रतिपादन झेड.बी.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच. पवार यांनी केले.झेड.बी. पाटील महाविद्यालयात जयहिंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे नुकतेच उदघाटन झाले. त्यावेळी प्राचार्य डॉ. पवार बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.ए.ए.पाटील, उपप्राचार्य डॉ.चुडामण पगारे, उपप्राचार्य प्रा. व्ही.एस.पवार, प्रा. डॉ. सुरेंद्र मोरे, संयोजक प्रा.डॉ.प्रविणसिंग गिरासे उपस्थित होते.प्राचार्य डॉ.पवार पुढे म्हणाले की विद्यापीठाच्या नियमित अभ्यासाबरोबरच नियोजन करुन स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची सुरुवात करणे गरजेचे आहे.स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी ध्येय निश्चित करुन नियोजन पुर्वक सातत्यपूर्ण कठोर परिश्रमाची घेणे गरज असते. जीवनात प्राप्त परिस्थितीत स्वत:च्या विकासासाठी स्वत:च परिश्रम घ्यावे लागते.टीव्ही तसेच मोबाईल यांच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती बुडू लागली असून युवकांचा कुटूंबातील तसेच समाजातील संवाद संपत चालला आहे. अभ्यासासोबत जाणीवपूर्वक चांगल्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे असे सांगून विद्यार्थी दशेत शिस्त, सहनशीलता व नम्रता अंगी असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.जयहिंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ. प्रविणसिंग गिरासे यांनी यावेळी प्रास्ताविक करतांना केंद्राचा उद्देश, नियोजन, वेळापत्रक, तसेच प्रवेश प्रकिया याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली, सुत्रसंचालन प्रा.प्रियंका निकुंभ यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे