शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

स्पर्धा परीक्षेसाठी नियोजन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 11:27 IST

स्पर्धा परीक्षा केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी प्राचार्य डॉ. पवार यांचे प्रतिपादन

आॅनलाइन लोकमतधुळे : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना झालेल्या अवांतर वाचनामुळे आदर्श नागरिक घडत असतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना नियोजन गरजेचे असते, असे प्रतिपादन झेड.बी.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच. पवार यांनी केले.झेड.बी. पाटील महाविद्यालयात जयहिंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे नुकतेच उदघाटन झाले. त्यावेळी प्राचार्य डॉ. पवार बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.ए.ए.पाटील, उपप्राचार्य डॉ.चुडामण पगारे, उपप्राचार्य प्रा. व्ही.एस.पवार, प्रा. डॉ. सुरेंद्र मोरे, संयोजक प्रा.डॉ.प्रविणसिंग गिरासे उपस्थित होते.प्राचार्य डॉ.पवार पुढे म्हणाले की विद्यापीठाच्या नियमित अभ्यासाबरोबरच नियोजन करुन स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची सुरुवात करणे गरजेचे आहे.स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी ध्येय निश्चित करुन नियोजन पुर्वक सातत्यपूर्ण कठोर परिश्रमाची घेणे गरज असते. जीवनात प्राप्त परिस्थितीत स्वत:च्या विकासासाठी स्वत:च परिश्रम घ्यावे लागते.टीव्ही तसेच मोबाईल यांच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती बुडू लागली असून युवकांचा कुटूंबातील तसेच समाजातील संवाद संपत चालला आहे. अभ्यासासोबत जाणीवपूर्वक चांगल्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे असे सांगून विद्यार्थी दशेत शिस्त, सहनशीलता व नम्रता अंगी असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.जयहिंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ. प्रविणसिंग गिरासे यांनी यावेळी प्रास्ताविक करतांना केंद्राचा उद्देश, नियोजन, वेळापत्रक, तसेच प्रवेश प्रकिया याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली, सुत्रसंचालन प्रा.प्रियंका निकुंभ यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे