शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

शेतकऱ्यांच्या विविध योजनेत सुसुत्रता आणण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 22:09 IST

कृषी राज्यमंत्र्यांना निवेदन : अनुषंगिक केली सविस्तर चर्चा

धुळे : शेतकऱ्यांचे शेती विषयक अडचणी, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अडचणी, शासनाच्या विविध योजनेत सुधारणा करून योजनेत सुसुत्रता आणण्यासाठी पढावद (धुळे) येथिल कृषी भूषण अ‍ॅड़ प्रकाश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे आणि शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकाºयांच्या शिष्टमंडळाने कृषी राज्यमंत्री दादा भूसे यांची भेट घेतली़ त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना निवेदन सादर केले़शिवसेना जिल्हा संघटक मंगेश पवार, भाईदास पाटील विजय शिसोदे, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी किरण पवार, बाळु धारकर, कारभारी मनगटे, अशोक पाटील, राहुल पाटील, मनोज पाटील व इतर ही शेतकरी उत्पादक कंपनी पदाधिकारी उपस्थित होते. शेतकºयांना कृषी पंपासाठी २४ तास विज उपलब्ध करून दिली तर, शासनावर विशेष आर्थिक भार न पडता, जास्त वीज व भुगर्भातील पाण्याचा उपसा होणार नाही़ सर्वांना फायदा होईल. तसेच हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत बदल करुन जुन्या मानकानुसारच नुकसान भरपाई मंजुर करावी, याबाबत निवेदन दिले. त्यानुसार मंत्री भूसे म्हणाले, हा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतला आहे. व त्यानुसार विमा कंपनीला दिलेले टेंडर रद्द करुन नविन प्रक्रीया सुरू केली आहे. नविन मानकात बदल केला जात आहे. विविध योजना स्थानिक गरजेनुसार चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत शेतकºयांना बियाणे अनुदानावर दिले जाते. हे आतापर्यंत महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ व शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत दिले जात होते. मात्र दोन वर्षापुर्वी शासनाने निर्णय घेऊन शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत अनुदान बंद केले. तसेच प्रमाणित बियाणे उत्पादन अनुदान शेतकºयांना दिले जात होते. परंतु कोरोनोच्या पार्श्वभूमीवर हे दिले गेले नाही. ते अनुदान भविष्यात निधी उपलब्ध झाल्यानुसार शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुध्दा देणेबाबत होकार दिला. केंद्र सरकारने महाराष्ट्रात बिजोत्पादन करणाºया ४१ शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रत्येकी ६० लाख मर्यादेपर्यत अनुदान मंजुर करुन निधी राज्य सरकारकडे दिलेले आहेत. परंतु वित्त विभागाच्या लाल फितीच्या कारभारामुळे हा निधी कृषी विभागाला लगेच वित विभाग देत नसल्याने ही कामे पुर्ण होऊ शकली नाहीत. हा निधी वित्त विभागाकडुन लवकर प्राप्त करून कामे पुर्ण करण्याचे आश्र्वासन त्यांनी दिले़

टॅग्स :Dhuleधुळे