शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 22:28 IST

मानवी जीवन व पर्यावरण यांचा परस्परांशी संबंध असून पर्यावरण व मानवी जीवन हे सर्वस्वी पर्यावरणावर अवलंबून आहे. मात्र आधुनिकीकरनाच्या ...

मानवी जीवन व पर्यावरण यांचा परस्परांशी संबंध असून पर्यावरण व मानवी जीवन हे सर्वस्वी पर्यावरणावर अवलंबून आहे. मात्र आधुनिकीकरनाच्या युगात पर्यावरणाची हाणी होत असून नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक जिवीत व वित्त हाणीच्या प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे. गेल्या पाच वर्षात सातत्याने दुष्काळी परिस्थिती जिल्ह्यात होती या वर्षी चांगल्या प्रकारे पाऊस पडला आहे. पांझरा त्याच प्रमाणे कान, बुराई अश्या अनेक नद्या या वर्षी दुथडी भरून व्हायल्याने पुरा मुळे अनेक गावात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. धुळे शहरात देखील नदी काठच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरून मोठ्या प्रमावर नुकसान झाले आहे़ काही गावात घरांची पडझड, शेतीचे नुकसान तसेच गुरें व काही नागरिकांना  आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अनेक नैसर्गिक ,मानवनिर्मित, संकटना आपला देश, देशातील नागरिक व व सैनिक समर्थ पणे तोंड देत आले आहेत. आपत्ती  ही सांगून येत नाही म्हणून आपत्ती नियोजीत नसते. मात्र आपत्तीचा आधार घेऊन आपत्ती निवारण्यासाठी खबरदारी म्हणून व्यवस्थापन नक्कीच करू शकतो. आपत्ती जन्य परिस्थितीत स्थानिक प्रशासन ज्यात बांधकाम आरोग्य,  प्रशासकीय यंत्रणेसोबत महाविद्यालयीन विद्यार्थी, होमगार्ड पोलीस प्रशासन स्वयं सेविसंस्था सामाजिक कार्यकर्ते. यांचा सहकार्याने योग्य प्रशिक्षण देऊन आपत्ती वेळी लागणाºया उपयोगी साहित्याची पूर्तता करत. स्थानिक पातळीवर नागरिकांशी संवाद साधून मनोधैर्य वाढविणे महत्वाचे असते. आपत्ती पूर्व गृहपाठ अर्थात सतर्कता बाळगत निसगार्चा समतोल सांभाळणे देखील काळाची गरज आहे.आपत्ती वेळी सर्वांनी सामाजिक जबाबदारीने एकत्र उभे राहणे गरजेचे आहे  

प्रा़. योगेश भदाणे,  सं.शास्त्र विभाग, आऱडी़देवरे    

  महाविद्यालय,म्हसदी                                                   

टॅग्स :Dhuleधुळे