शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 22:28 IST

मानवी जीवन व पर्यावरण यांचा परस्परांशी संबंध असून पर्यावरण व मानवी जीवन हे सर्वस्वी पर्यावरणावर अवलंबून आहे. मात्र आधुनिकीकरनाच्या ...

मानवी जीवन व पर्यावरण यांचा परस्परांशी संबंध असून पर्यावरण व मानवी जीवन हे सर्वस्वी पर्यावरणावर अवलंबून आहे. मात्र आधुनिकीकरनाच्या युगात पर्यावरणाची हाणी होत असून नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक जिवीत व वित्त हाणीच्या प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे. गेल्या पाच वर्षात सातत्याने दुष्काळी परिस्थिती जिल्ह्यात होती या वर्षी चांगल्या प्रकारे पाऊस पडला आहे. पांझरा त्याच प्रमाणे कान, बुराई अश्या अनेक नद्या या वर्षी दुथडी भरून व्हायल्याने पुरा मुळे अनेक गावात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. धुळे शहरात देखील नदी काठच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरून मोठ्या प्रमावर नुकसान झाले आहे़ काही गावात घरांची पडझड, शेतीचे नुकसान तसेच गुरें व काही नागरिकांना  आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अनेक नैसर्गिक ,मानवनिर्मित, संकटना आपला देश, देशातील नागरिक व व सैनिक समर्थ पणे तोंड देत आले आहेत. आपत्ती  ही सांगून येत नाही म्हणून आपत्ती नियोजीत नसते. मात्र आपत्तीचा आधार घेऊन आपत्ती निवारण्यासाठी खबरदारी म्हणून व्यवस्थापन नक्कीच करू शकतो. आपत्ती जन्य परिस्थितीत स्थानिक प्रशासन ज्यात बांधकाम आरोग्य,  प्रशासकीय यंत्रणेसोबत महाविद्यालयीन विद्यार्थी, होमगार्ड पोलीस प्रशासन स्वयं सेविसंस्था सामाजिक कार्यकर्ते. यांचा सहकार्याने योग्य प्रशिक्षण देऊन आपत्ती वेळी लागणाºया उपयोगी साहित्याची पूर्तता करत. स्थानिक पातळीवर नागरिकांशी संवाद साधून मनोधैर्य वाढविणे महत्वाचे असते. आपत्ती पूर्व गृहपाठ अर्थात सतर्कता बाळगत निसगार्चा समतोल सांभाळणे देखील काळाची गरज आहे.आपत्ती वेळी सर्वांनी सामाजिक जबाबदारीने एकत्र उभे राहणे गरजेचे आहे  

प्रा़. योगेश भदाणे,  सं.शास्त्र विभाग, आऱडी़देवरे    

  महाविद्यालय,म्हसदी                                                   

टॅग्स :Dhuleधुळे