शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 19:26 IST

विखरण : राजकारण केल्याचा प्रकल्पबाधित शेतकºयांकडून निषेध

ठळक मुद्देविखरण येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहनतत्पूर्वी या पुतळ्यास काठीने मारण्यात आले होतेयावेळी प्रकल्पबाधिक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विखरण ता.शिंदखेडा येथील धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचे त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राजकारण करून स्थानिक आमदार तथा राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यावर बेछूट आरोप केल्याच्या निषेधार्थ विखरण गावाला प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी विखरण ग्रामपंचायतीच्या अंगणात पुतळयाला शेण मारून त्याचे दहन केले. दरम्यान, सर्व वृध्द शेतकºयांनी एकत्र येवून नवाब मलिक यांच्या पुतळ्याला हातातील काठीने बडवले. यावेळी प्रकल्प संघर्ष समितीचे शांताराम पाटील, विठ्ठल पाटील, विक्रम तायडे, शंकरसिंग गिरासे, विश्वास पाटील, जगन पाटील, विनायक पाटील, भानुदास पाटील, भिमसिंग गिरासे, राकेश पवार, दिलीप कोळी, जितेंद्र गिरासे, विनोद पाटील, निलेश सावळे, चुनिलाल पाटील, दंगल पाटील, रमेश पाटील, संजय पाटील, सचिन पाटील, नारायण पाटील यांच्यासह विखरण प्रकल्पात जमीन गेलेले प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. प्रकल्प संघर्ष समितीचे शांताराम पाटील यावेळी म्हणाले की, प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकºयांना तत्कालीन जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे यांनी ८० हजार रुपये एकरी मोबदला शासकीय दरानुसार जाहीर केला  होता, त्यानंतर संघर्ष समितीसोबत लोकप्रतिनिधी जयकुमार रावल यांनी या दराला तीव्र विरोध केला. परंतु तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी, तुमची या प्रकल्पात जमीन नाही. त्यामुळे तुम्ही बोलू शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे आमच्यातील एका सहका-याने त्याच्या हिश्श्याची ५३ आर जमीन त्यांना देण्याचे ठरले म्हणून ती जमीन त्यांनी घेतली आहे. त्यात कोणताही गैरप्रकार नाही. धर्मा पाटील हे आमच्या संघर्षातील एक सहकारी होते. त्यांच्या मृत्यूचे राजकारण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून करण्यात आला, वास्तविक या सर्व प्रकाराला तत्कालीन सरकारच जबाबदार असल्याचा आरोप  संघर्ष समितीचे शांताराम पाटील यांनी यावेळी केला. दरम्यान, यावेळी विठ्ठल पाटील, विक्रम तायडे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.