शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑपुरूषांच्या त्यागाचे चिंतन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 11:59 IST

जयहिंद हायस्कुलमध्ये झालेल्या व्याख्यानात प्रा.डॉ. प्रविणसिंग गिरासे यांचे प्रतिपादन

आॅनलाइन लोकमतधुळे :वर्तमान परिस्थितीत युवकांम्ध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षणाबरोबर मुल्यसंस्कार करण्यासाठी महापुरुषांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राष्ट्रासाठी दिलेल्या समर्पण व त्यागाचे चिंतन होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद केंद्र धुळे संचालक तथा झेड.बी.पाटील महाविद्यालय धुळे येथील प्रा. डॉ.प्रवीणसिंग गिरासे यांनी आज येथे केले.जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद संयुक्त जयंती निमित्त आयोजित समारंभात डॉ.गिरासे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सरला पाटील होत्या. पर्यवेक्षक संजय देवरे, स्वामी विवेकानंद केंद्र धुळे शहर प्रमुख किशोर बोरसे उपस्थित होते.प्रा.गिरासे पुढे म्हणाले शहाजीराजे व जिजाऊ यांनी एकत्र पाहिलेल्या स्वराज निर्मितीच्या स्वप्नपूर्तीसाठी जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीत परकीय तसेच स्वकीयांशी संघर्ष करत भारतीय समाजात आत्मविश्वास निर्माण केला. शिवरायांचा राज्याभिषेक करुन स्रियांचा सन्मान असलेले न्याय व कायद्याचे स्वराज्य निर्माण केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई यांनी प्रस्थापितांच्या विरोधास न जुमानता सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. स्वामी विवेकानंद यांनी पारतंत्र्यात असलेल्या भारतीय समाजात आपल्या क्रांतिकारी व मानवतावादी विचारांनी स्वाभिमान जागृत करत भारतीय स्वातंत्र्य चळवळ प्रखर केली. सूत्रसंचालन मनिषा बच्छाव तर आभार हेमलता ठाकरे यांनी मानले.

टॅग्स :Dhuleधुळे