शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

सभेचे नाव देशासह परदेशातही़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 21:56 IST

शंकर अभ्यंकर : सत्कार्योत्तेजक सभेचा शतकोत्तर रौप्य महोत्सवात विचार 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : नानासाहेब देव यांनी समर्थांच्या विचारांची प्रेरणा घेऊन धुळ्यात सत्कार्योत्तेजक सभेची स्थापना केली होती़ आज या संस्थेने १५० वर्षाची वाटचाल पूर्ण करून मोठे वटवृक्षात रुपांतर केले़ सकार्योत्तेजक सभेने देशासह परदेशात देखील नावलौकीक केला असल्याचे मत गुरूदेव विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केले़शहरातील श्री समर्थ वाग्देवता मंदिरात मंगळवारी सत्कार्योत्तेजक रौप्य महोत्सव सांगता पार पडला़ यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे गुरूदेव विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते समर्थ हृदय नानासाहेब देव सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले़ तर शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या ‘युगद्रष्टे समर्थ’ या स्मरणीकेचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा़ प्रकाश पाठक यांच्या हस्ते झाले़ नानासाहेब देव यांनी भाविष्याचा विचार करुन या संस्थेची निर्मिती केली़ ही भूमी म्हणजे सतांची भूमी आहे़ संस्थेच्या माध्यमातुन महाराष्ट्रासह परदेशातील अभ्यासकांपर्यत ज्ञानगंगा पोहचू शकली़  भारतात २४ वर्ष आक्रमण झालीत़ तरी देखील वेद, पुराणे, मंदिर, संस्कृती नष्ट होऊ शकलेली नाही़ कारण संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात हिंंदू संस्कृती टिकवून ठेवण्याचे कार्य केले, म्हणूनच संताचे योगदान देशासाठी महत्वाचे आहे असेही ते म्हणाले़ दरम्यान, सत्कार्योत्तेजक सभेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत, आप्पासाहेब धर्माधिकारी, साधना जोशी आदींनी पत्राद्वारे शुभेच्छा पाठविल्या़ 

टॅग्स :Dhuleधुळे