शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सभेचे नाव देशासह परदेशातही़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 21:56 IST

शंकर अभ्यंकर : सत्कार्योत्तेजक सभेचा शतकोत्तर रौप्य महोत्सवात विचार 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : नानासाहेब देव यांनी समर्थांच्या विचारांची प्रेरणा घेऊन धुळ्यात सत्कार्योत्तेजक सभेची स्थापना केली होती़ आज या संस्थेने १५० वर्षाची वाटचाल पूर्ण करून मोठे वटवृक्षात रुपांतर केले़ सकार्योत्तेजक सभेने देशासह परदेशात देखील नावलौकीक केला असल्याचे मत गुरूदेव विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केले़शहरातील श्री समर्थ वाग्देवता मंदिरात मंगळवारी सत्कार्योत्तेजक रौप्य महोत्सव सांगता पार पडला़ यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे गुरूदेव विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते समर्थ हृदय नानासाहेब देव सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले़ तर शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या ‘युगद्रष्टे समर्थ’ या स्मरणीकेचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा़ प्रकाश पाठक यांच्या हस्ते झाले़ नानासाहेब देव यांनी भाविष्याचा विचार करुन या संस्थेची निर्मिती केली़ ही भूमी म्हणजे सतांची भूमी आहे़ संस्थेच्या माध्यमातुन महाराष्ट्रासह परदेशातील अभ्यासकांपर्यत ज्ञानगंगा पोहचू शकली़  भारतात २४ वर्ष आक्रमण झालीत़ तरी देखील वेद, पुराणे, मंदिर, संस्कृती नष्ट होऊ शकलेली नाही़ कारण संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात हिंंदू संस्कृती टिकवून ठेवण्याचे कार्य केले, म्हणूनच संताचे योगदान देशासाठी महत्वाचे आहे असेही ते म्हणाले़ दरम्यान, सत्कार्योत्तेजक सभेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत, आप्पासाहेब धर्माधिकारी, साधना जोशी आदींनी पत्राद्वारे शुभेच्छा पाठविल्या़ 

टॅग्स :Dhuleधुळे