शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

धुळ्य़ात सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आंदोलन

By admin | Updated: April 1, 2017 18:36 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले व प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आल़े

धुळे, दि. 1-  सरदार सरोवरातील सर्व  प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी नर्मदा बचाव आंदोलनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले व प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आल़े  अजूनही  या प्रकल्पातील शेकडो 400 ते 500 कुटुंबांचे पुनर्वसन बाकी आह़े त्यामुळे राज्यात कायदा असूनही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे.   आदिवासींचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनतर्फे जिल्हाधिका:यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली़ आंदोलनात नितीन माने, विजय महाले, अॅड़  मधुकर भिसे, विनोद पगार, सुनील दुसाणे, अरविंद कपोले, अॅड़ मिलिंद बोरसे, भैय्यासाहेब पाटील, अश्पाक खाटीक, नुरा शेख, प्रा़ श्याम पाटील, अनिल देवपूरकर, दत्ता बागूल, माधव गुरव, कृष्णा शिरसाठ, नवल ठाकरे सहभागी झाले होत़े