शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आईची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून मुलांना पाठविले शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST

कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून प्राथमिक, माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासन पातळीवरून घेण्यात आलेला होता़ पहिल्या लाटेत तर ...

कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून प्राथमिक, माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासन पातळीवरून घेण्यात आलेला होता़ पहिल्या लाटेत तर शाळा पूर्णपणे बंदच होत्या़ आता दुसरी लाटदेखील ओसरली असल्याने शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत़ त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या असल्या तरी आपल्या मुलांना कोरोनाची लागण होणार नाही, याची सर्वस्वी काळजी मुलांचे पालक घेत आहेत़

शाळेतून घरी येताच कपडे बदला, आंघोळ करा!

शासनाने काही अटींवर शाळा सुरू केल्या आहेत़ टप्प्याटप्प्याने पूर्ण क्षमतेने शाळा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मुलांना आता शाळेत बोलाविले जात असल्यामुळे मुले शाळेत जात आहेत़ कोरोनाचा काळ असल्यामुळे शाळेतून घरी येताच मुलांनी कपडे बदलायला हवे़ एवढेच न करता त्यांनी आंघोळदेखील करायला हवी़ स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे़

काळजी आहेच, पण शिक्षणही महत्त्वाचे!

- मुलांना शाळेत पाठविले खरे, पण त्यांच्याकडे आमचे लक्ष असते़ कोरोनाचा काळ सुरू असल्यामुळे त्यांच्याविषयी आम्हाला काळजी वाटते़

नीता खलाणे

- सर्व प्रकारची आवश्यक ती काळजी घेऊन मुलांना शाळेत पाठविले आहे़ त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी़

माधुरी बच्छाव

- शासनाने सांगितल्यानुसार आम्ही मुलांना शाळेत पाठविले आहे़ खबरदारी घेऊन शाळा प्रशासनाने मुलांची काळजी घ्यावी़ त्यांच्याकडे लक्ष द्यावे़

अंजली सुतवणे

जिल्ह्यातील एकूण शाळा : ५६०

सुरू झालेल्या शाळा : २७७

अद्याप बंद असलेल्या शाळा : २८३

अ) मास्क काढू नये़

ब) वारंवार हात साबणाने धुवावा किंवा

सॅनिटायझर वापरावे़

क) फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे़

ड) घरी आल्यानंतर कपडे धुवायला

टाकावेत आणि आंघोळ करावी़