शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाखोंची उलाढाल ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 20:09 IST

उत्पन्नावरही पाणी : व्यापा-यांनी धान्यखरेदी बंद केल्याचा परिणाम

ठळक मुद्देसोमवारपासून व्यापा-यांनी केली धान्यखरेदी बंद ऐन हंगामात शेतकरी अडचणीत लवकरात लवकर तोडगा काढण्याची अपेक्षा 

लोकमत आॅनलाईनधुळे : सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी दरात धान्य खरेदी करणा-या व्यापा-यांना शिक्षेच्या तरतुदीच्या निषेधार्थ व्यापा-यांनी चार दिवसांपासून धान्यखरेदीच बंद केली आहे. परिणामी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये रोज होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे बाजार समित्यांना मिळणा-या उत्पन्नावरही पाणी फेरले जात आहे. या प्रश्नी तोडग्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात धुळ्यासह शिरपूर, दोंडाईचा, साक्री व शिंदखेडा अशा पाच बाजार समित्या आहेत. सरकारच्या अन्याय धोरणाच्या निषेधार्थ व्यापा-यांनी शेतक-यांनी आणलेल्या शेतमालाची खरेदी बंद केली आहे. परिणामी बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. पावसाळा हा तसा धान्य खरेदी-विक्रीसाठी मंदीचा काळ समजला जातो. तरी येथील बाजार समितीत या दिवसांत रोज २५० ते ३०० क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री होते. त्यामुळे ५ ते ६ लाखांची उलाढाल होते. कमी-अधिक फरकाने सर्व बाजार समित्यांमध्ये हीच स्थिती आहे. त्यामुळे चार दिवसांपासून रोज सुमारे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. खरेदी-विक्री होणा-या शेतमालाच्या किंमतीवर शेकडा १ रुपये अशी बाजार फी आकारली जाते. त्यामुळे दिवसाकाठी या दिवसांतही बाजार समितीला कमिशनपोटी ५ ते ६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु चार दिवसांपासून त्यावरही पाणी फेरले गेले आहे. यामुळे या प्रश्नी सरकारने लवकर तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

 

टॅग्स :Dhuleधुळे