शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

आठ कुटूंबांचे शेतात स्थलांतरमाझे कुटूंब माझी जबाबदारी : आणखी स्थलांतर शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:22 IST

अनेक कुटुंबांनी स्वतःची सुरक्षा म्हणून शेतात आपले कुटुंब हलविले आहेत. वाघापूर, गोकुळ नगरी येथील कुटुंबांनी देखील कोरोनापासून सुरक्षा म्हणून ...

अनेक कुटुंबांनी स्वतःची सुरक्षा म्हणून शेतात आपले कुटुंब हलविले आहेत. वाघापूर, गोकुळ नगरी येथील कुटुंबांनी देखील कोरोनापासून सुरक्षा म्हणून शेतात स्थलांतर केले.

जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने केलेल्या तपासणीत १५२ पैकी १२ जण कोरोना बाधित निघाले. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. हे रुग्ण कदाचित बाहेर फिरतील अशी भीती असल्याने

आखाडे येथील ८ कुटूंबांनी आपल्या शेतात स्थलांतर केले आहे. माजी सरपंच

रावसाहेब तोंगल ठाकरे व पोपटराव पुंडलीक ठाकरे यांनी शेतात स्थलांतर केल्याची माहिती

माजी उपसरपंच शिवलाल ठाकरे यांनी दिली. त्यांनी

गावकऱ्यांना सुचित केले होते ज्यांची शेतात व्यवस्था असेल त्यांनी शेतात राहण्यास जावे. त्यानुसार लोक गेलेत. अजून काही कुटुंब शेतात राहण्यास जाण्याच्या तयारीच्या असल्याचे नमूद केले आहे.