शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

गुरूमुळे अनेक गोष्टी साध्य होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 11:19 IST

वेण्णा भारती : समर्थ वाग्देवता मंदिरास दिली सदिच्छा भेट

आॅनलाइन लोकमतधुळे : गुरु व शिष्य यांचे नाते अंधकारातून प्रकाशाकडे नेणारे आहे. गुरूमुळे आपल्याला जीवनातील अनेक गोष्टी साध्य करता येतात तसेच कृतार्थ जीवन जगण्यासाठी गुरूचे महत्व आपल्या जीवनात असते, असे प्रतिपादन नाशिक येथील श्रीकपिलेश्वर सिद्ध पिठमचे १००८ महंत परमपूज्य वेण्णा भारती यांनी केले.पू.वेण्णा भारती यांचे गुरूपौर्णिमेनिमित्त शहरात प्रवचनाचे कार्यक्रम होणार असल्याने, त्या शहरात आल्या आहेत. गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला त्यांनी मालेगाव रोड येथील समर्थ वाग्देवता मंदिरात भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या.परमपूज्य वेण्णा भारती यांनी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी त्यांच्यासमवेत मंदिराचे कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे व पदाधिकारी उपस्थित होते.समर्थ रामदास स्वामी व त्यांच्या शिष्यांचे लिखित स्वरूपात असलेले साहित्य समर्थ वाग्देवता मंदिरात कै. नानासाहेब शंकर देव यांनी आणले व आजतागायत या साहित्याचे जतन संस्थेने अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. या अध्यात्मिक साहित्याचा अभ्यास येथे येणाऱ्या अभ्यासकांना येणाºया काळात निश्चितच होईल असा आशावाददेखील त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.या ठिकाणच्या दुर्मिळ साहित्याची पाहणी देखील त्यांनी केली. मंदिराच्यावतीने वेण्णा भारती महाराज यांचा सुंदर कांड देऊन कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे यांनी सन्मान केला.

टॅग्स :Dhuleधुळे