शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गुरूमुळे अनेक गोष्टी साध्य होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 11:19 IST

वेण्णा भारती : समर्थ वाग्देवता मंदिरास दिली सदिच्छा भेट

आॅनलाइन लोकमतधुळे : गुरु व शिष्य यांचे नाते अंधकारातून प्रकाशाकडे नेणारे आहे. गुरूमुळे आपल्याला जीवनातील अनेक गोष्टी साध्य करता येतात तसेच कृतार्थ जीवन जगण्यासाठी गुरूचे महत्व आपल्या जीवनात असते, असे प्रतिपादन नाशिक येथील श्रीकपिलेश्वर सिद्ध पिठमचे १००८ महंत परमपूज्य वेण्णा भारती यांनी केले.पू.वेण्णा भारती यांचे गुरूपौर्णिमेनिमित्त शहरात प्रवचनाचे कार्यक्रम होणार असल्याने, त्या शहरात आल्या आहेत. गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला त्यांनी मालेगाव रोड येथील समर्थ वाग्देवता मंदिरात भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या.परमपूज्य वेण्णा भारती यांनी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी त्यांच्यासमवेत मंदिराचे कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे व पदाधिकारी उपस्थित होते.समर्थ रामदास स्वामी व त्यांच्या शिष्यांचे लिखित स्वरूपात असलेले साहित्य समर्थ वाग्देवता मंदिरात कै. नानासाहेब शंकर देव यांनी आणले व आजतागायत या साहित्याचे जतन संस्थेने अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. या अध्यात्मिक साहित्याचा अभ्यास येथे येणाऱ्या अभ्यासकांना येणाºया काळात निश्चितच होईल असा आशावाददेखील त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.या ठिकाणच्या दुर्मिळ साहित्याची पाहणी देखील त्यांनी केली. मंदिराच्यावतीने वेण्णा भारती महाराज यांचा सुंदर कांड देऊन कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे यांनी सन्मान केला.

टॅग्स :Dhuleधुळे