शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

मालपूर : ग्रामपंचायतीकडून उपाययोजना, पाणीटंचाईत नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 17:12 IST

अखेर हातपंपांची दुरुस्ती

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे तीव्र पाणीटंचाईने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यात गावातील हातपंप नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने वृत्त देऊन ग्रामस्थांची व्यथा मांडली होती. या वृत्ताची दखल घेत ग्रामपंचायतीने हातपंप दुरुस्तीचे काम हाती घेतले. यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईत काहीसा दिलासा मिळाला आहे.मालपूर येथे भीषण पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. यासाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य युद्ध पातळीवर कामाला लागल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक सदस्य पहाटे जलकुंभाजवळ एकत्रित येऊन आपापल्या वॉर्डात पाणी कसे जाईल, याचे नियोजन करीत आहेत. गावातील भवानी नगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व श्री गोपाल दूध डेअरीजवळील हातपंप बºयाच वर्षांपासून नादुरुस्त होते. यासाठी वेळोवेळी दुरुस्तीची मागणी होत होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त देऊन नागरिकांची व्यथा मांडली. त्यानंतर ग्रामपंचायतीने नादुरुस्त हातपंपाची दुरुस्ती केली. तसेच वॉर्ड क्र.४ मध्ये नवीन बोअर देखील झाल्यामुळे पाणीटंचाईत काहीसा दिलासा मिळाला आहे.भवानी नगरातील हातपंपावर मोटार लावून तेथील हाळमध्ये पाणी टाकण्यात येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचा वापराच्या पाण्याचा प्रश्न व गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी मार्गी लागला आहे. या बोअरचे पाणी गोड असल्याने ते पिण्यासाठी देखील चालू शकते, असे येथील नागरिकांनी सांगितले. 

टॅग्स :Dhuleधुळे