शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सार्व.शौचालय अभियान यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:25 IST

वान्मथी सी. : ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे, १५ सप्टेंबरपर्यंत अभियान सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने सुरू केलेल्या सार्वजनिक शौचालय अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी.यांनी केले आहे.वान्मथी सी.यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणे हा स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचा एक महत्वाचा घटक आहे. केंद्र सरकारच्या पेयजय आणि स्वच्छता विभागाने स्थलांतरीत मजुर आणि तरंगत्या लोकसंख्येसाठी ग्रामीण भागात सर्व गावांमध्ये सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्याच्या सूचना आहेत. या अभियानातून स्थलांतरीत मजूर आणि तरंगत्या लोकसंख्येला सार्वजनिक शौचालयाच्या माध्यमातून स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देणे, त्याचा नियमित वापर करणे, गावस्तरावर या सुविधांप्रती मालकी हक्काची भावना निर्माण करणे ही अभियानाची उद्दिट्ये आहेत.१५ जूनपासून सुरू झालेले हे अभियान १५ सप्टेंबर २० पर्यंत असेल. विविध मुद्यांच्या आधारे जिल्ह्याच्या कामगिरीचे मुल्यांकन करण्यात येणार आहे. सहभाी होण्याचे आवाहन वान्मथी सी. यांच्यासह पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल यांनी केले आहे.