शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सार्व.शौचालय अभियान यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:25 IST

वान्मथी सी. : ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे, १५ सप्टेंबरपर्यंत अभियान सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने सुरू केलेल्या सार्वजनिक शौचालय अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी.यांनी केले आहे.वान्मथी सी.यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणे हा स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचा एक महत्वाचा घटक आहे. केंद्र सरकारच्या पेयजय आणि स्वच्छता विभागाने स्थलांतरीत मजुर आणि तरंगत्या लोकसंख्येसाठी ग्रामीण भागात सर्व गावांमध्ये सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्याच्या सूचना आहेत. या अभियानातून स्थलांतरीत मजूर आणि तरंगत्या लोकसंख्येला सार्वजनिक शौचालयाच्या माध्यमातून स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देणे, त्याचा नियमित वापर करणे, गावस्तरावर या सुविधांप्रती मालकी हक्काची भावना निर्माण करणे ही अभियानाची उद्दिट्ये आहेत.१५ जूनपासून सुरू झालेले हे अभियान १५ सप्टेंबर २० पर्यंत असेल. विविध मुद्यांच्या आधारे जिल्ह्याच्या कामगिरीचे मुल्यांकन करण्यात येणार आहे. सहभाी होण्याचे आवाहन वान्मथी सी. यांच्यासह पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल यांनी केले आहे.