शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा दवाखाना हायटेक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:39 IST

धुळे : काेरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी तब्बल २१० कोटींचा निधी ...

धुळे : काेरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी तब्बल २१० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ६३ कोटी रुपये जिल्हा नियोजनकडे पडून आहेत. या निधीतून महापालिकेचा दवाखाना आधुनिक यंत्र बसवून हायटेक करावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्यावतीने आयुक्त देविदास टेकाळे यांना देण्यात आले.

जिल्ह्यातील निष्क्रिय आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेमुळे लाखाेंचा निधी पडून आहे. या निधीतून आरोग्य यंत्रणा मजबूत व बळकट करण्यासाठी मनपाची आधुनिक लॅब, डिजिटल एक्सरे मशीन, हायटेक सीटी स्कॅन व हायटेक एम. आर. आय. मशीनची मागणी करून मुंबईच्या धर्तीवर धुळे मनपाच्या मालकीचे दवाखाने सुसज्ज करावेत. त्यातून महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना मोफत किंवा अल्पदरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देता येतील. शहराच्या मध्यवर्ती व नागरिकांना सोयीचे होईल, असे मोठ मोठे दवाखाने असताना देखील चांगल्या सोयी सुविधा नाहीत. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास हिरे मेडिकल किंवा जवाहर मेडिकलमध्ये जावे लागते.

मुंबई मनपाने मोफत किंवा अल्पदरात जे जे हॉस्पिटल किंवा केईएमसारखे जागतिक दर्जाचे अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध असलेले हॉस्पिटल उभारले आहे. त्याच धर्तीवर धुळ्यात देखील विचार व्हावा. धुळे जिल्ह्याला लगत असलेला गुजरात आणि मध्य प्रदेश लागून असल्यामुळे बरेच रुग्ण उपचारासाठी धुळ्यात येतात. संपूर्ण देशाला जोडणारे महामार्ग धुळ्यातून असल्याने अपघाताचे प्रमाण देखील अधिक आहे. या सर्व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून रुग्णांना मोफत किंवा अल्पदरात अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निर्णय घ्यावा, अशी मागणी संपर्कप्रमुख महेश मिस्तरी, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे, डॉ. सुशील महाजन, पुरुषोत्तम जाधव, संदीप चव्हाण, संजय जगताप, बाळू आगलावे, संजय वाल्हे, शेखर बडगुजर, योगेश चौधरी, देवा लोणारी, गुलाब सोनावणे, नीलेश मराठे यांनी केली.