शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

उशिरा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 12:21 IST

राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसतर्फे जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

ठळक मुद्देतिसऱ्या सत्राचे निकाल ११५ दिवसानंतर जाहीर झालेजास्त फी आकारली जातेकारभारात सुधारणा करण्याची गरज

आॅनलाइन लोकमतधुळे : विद्यापीठाच्या नियमानुसार परीक्षेनंतर ४५ दिवसात निकाल जाहीर करणे अनिवार्य असतांना, ‘बाटू’ अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे तिसऱ्या सत्राचे निकाल ११५ दिवसानंतर जाहीर झाले त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. ‘बाटू’ने आपल्या कारभारात सुधारणा करावी अशी मागणी राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसने निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, इंजिनिअरिंगसह विविध महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिकी विद्यापीठ लोणेरे (रायगड) अंतर्गत येतात. या महाविद्यालयातील विद्यार्थी आॅनलाइन पद्धतीने शुल्क जमा करीत असतात. धुळे जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी, शेतमजूर आहेत.पहिल्या सत्रात एका विषयाची परीक्षा फी १०० रूपये असतांना, दुसºया सत्रात त्याच विषयाची फी ६०० रूपये केली.हे परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.एखाद्या विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास ते पुनर्तपासणीसाठी अर्ज करतात. मात्र त्याचाही निकाल उशिराने लागतो. परीक्षेचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने होत नाही. पेपरची तारीख आदल्या दिवशी जाहीर होते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. निकाल वेळेवर लागला तरी तो विद्यार्थ्यांना दाखविला जात नाही. पहिल्या दिवशी संकेतस्थळावर जाहीर झालेला निकाल दुसºया दिवशी बदललेला असतो. यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.या सर्व कारभारात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष गौरव बोरसे, निखिल शिरसाठ, कुणाल पाटील, त्रृषी चव्हाण, पप्पू शिरसाठ, विश्वजित पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Educationशिक्षणDhuleधुळे