शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
2
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
3
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
4
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
5
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
6
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
7
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
8
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
9
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
10
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
11
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
12
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
13
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
14
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
15
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
16
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
17
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
18
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
19
भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
20
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज

१४ दिवस लॉकडाऊन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 21:18 IST

संविधान संरक्षण समिती : अन्यथा मृत्यूंना प्रशासन जबाबदार

धुळे : शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ मृतांचा आकडाही मोठा आहे़ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात १४ दिवसांचा जनता कर्फ्यू लावा, अशी मागणी संविधान संरक्षण समितीने प्रशासनाकडे केली आहे़समितीचे पदाधिकारी वाल्मिक दामोदर, हरिचंद्र लोंढे, शशीकांत वाघ, सागर ढिवरे यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले़ निवेदनात म्हटले आहे की, एप्रिलमध्ये पहिला रुग्ण आढळला़ एप्रिल ते जून असे दोन महिने रुग्णांची संख्या १०० पेक्षाही कमी होती़ परंतु लॉकडाऊन शिथील केल्यानंतर कोरोना बाधितांच्या आकड्याने हजारी पार केली आहे़ मृतांचा आकडा ६७ वर पोहोचला आहे़धुळे शहरात लॉकडाऊन शिथील केल्यानंतर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे़ दुकानांचे सम विषमचे नियोजन, सोशल डिस्टन्सिगचा फज्जा उडाला़ बाजारात गर्दी उसळली़ त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला़जिल्ह्यातील परिस्थितीनुसार लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़ लॉकडाऊनसाठी शासनाच्या वेगळ्या परवानगीची गरज नाही़ कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी आपल्या अधिकारांचा वापर करीत १४ दिवसांचा जनता कर्फ्यू लावावा अशी मागणी संविधान संरक्षण समितीने केली आहे़याआधी महापोर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी अशी मागणी केली होती़ तसेच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत देखील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनची मागणी केली आहे़ लॉकडाऊन केले नाही आणि कोरोनाचा संसर्ग वाढला, मृत्यू वाढले तर त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार असेल, असे निवेदनात म्हटले आहे़धुळे शहरात कोरोनाची साथ अटोक्यात ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांसह महानगरपालिकेच्या आयुक्तांवरही आहे़ या दोन्ही यंत्रणांनी पोलीस दलाची मदत घेवून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी केली असती तर रुग्णांची संख्या वाढली नसती आणि पर्यायाने मृत्यूदरही वाढला नसता़ या तीनही यंत्रणांनी समन्वय साधण्याची गरज आहे़

टॅग्स :Dhuleधुळे