शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

धुळे शहरात भर उन्हाळ्यात पाण्याची नासाडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:43 IST

रोज हजारो लीटर पाणी वाया : अनारोग्य फैलण्याचाही धोका; महापालिकेची यंत्रणा मात्र सुस्त

ठळक मुद्देदुस-या सांगे ब्रह्मज्ञान..मनपाच्या कारभाराची स्थिती पाणी मिळत नसताना ते वाया जात असल्याने नागरिकांमध्ये रोषगळत्या शोधून त्यांची दुरुस्ती करणार, उपायुक्तांची माहिती  

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहराला पाणीपुरवठा करणा-या  पाईपलाईनला जागोजागी लागलेल्या गळत्यांमुळे रोजी हजारो लीटर पाणी अक्षरश: वाया जात असून भर उन्हाळ्यात सुद्धा ही परिस्थिती कायम आहे. एकीकडे शहरातील बहुतांश भागांना नियोजन नसल्याने सहा दिवसाआड पाणी मिळत आहे. तर दुसरीकडे हजारो लीटर स्वच्छ पाणी वाहून वाया जात आहे. भरीस भर म्हणजे या गळत्यांमुळे  नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. ‘दुस-या सांगे ब्रह्मज्ञान...डेंग्यूचे डास निर्माण होतील म्हणून मनपा नागरिकांना आठवड्यातून एकदा पाण्याचे साठे उपसण्यास सांगते, भांडे घासून स्वच्छ करण्यास सांगते. मात्र शहरात अनेक ठिकाणी गळतीमुळे वाया जाणाºया पाण्यात डासांची निर्मिती होत असल्याने अनारोग्य फैलण्याची दाट शक्यता आहे. या मुळे महापालिकेची स्थिती ‘दुस-या सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण’ अशी झाली आहे. साक्रीरोडवर पं.नेहरू उद्यानाजवळ, जवाहर नगर, सिंहस्थ नगर, हनुमान टेकडी जलशुद्धीकरण, संतोषीमाता मंदिर चौक, दत्तमंदिर चौक, पारोळा रोड, वडजाई रोड, जमनागिरी रस्ता अशा विविध भागांत गळत्यांद्वारे पाणी वाया जात असून मनपा यंत्रणेस त्याचे काही सोयरसुतक उरलेले दिसत नाही. या मुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. साक्रीरोडवरील मोठ्या गळतीकडेही अद्याप दुर्लक्ष शहरातील साक्रीरोडवर पंडित जवाहरलाल उद्यानालगत लागलेल्या गळतीतून रोज हजारो लीटर स्वच्छ पाणी नजीकच्या गटारातून वाहत वाया जात आहे.या गळतीबाबतही स्थानिक नागरिकांनी मनपाला कळविले, तक्रारी केल्या. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून या गळतीची दुरुस्ती झालेली नाही. अद्याप या गळतीतून पाणी वाहून वाया जात आहे. भर उन्हाळ्यातही पाण्याचे मोल न समजणा-या मनपाच्या कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. शहरातील साक्रीरोडवर असलेल्या जवाहर नगरात गळतीमुळे गटारातून वाहणाºया स्वच्छ पाण्यात मोठ्या संख्येने डेंग्यूच्या डासाच्या अळ्या दिसून आल्या. मोठ्या वस्तीतून ही गटार वाहते. परंतु मनपा आरोग्य विभागास इकडे पाहण्यास वेळ नाही. नागरिकांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत यापूर्वीच मनपाला कळविल्याचे सांगितले.मनपा गळत्या शोधून दुरूस्ती करणार मार्चअखेर वसुलीचे काम  संपल्याने कर्मचाºयांची पथके तयार करण्यात येणार आहेत. या पथकातील कर्मचारी  शहराच्या विविध भागात गळत्या शोधून त्यांची दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त रवींद्र जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.  

 

टॅग्स :DhuleधुळेMuncipal Corporationनगर पालिका