शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

भारताने अधिक सामर्थ्यशाली व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 22:41 IST

भैय्याजी जोशी । आप्पासाहेब चितळे स्मृती व्याख्यानमाला

धुळे : भारत हा देश कधीच संपणार नाही़ सद्याची परिस्थिती पहाता भारताने अधिक प्रभावशाली होण्याची आवश्यकता आहे़ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी धुळ्यात व्याख्यानमालेत व्यक्त केले़धुळे एज्युकेशन सोसायटीचे आप्पासाहेब चितळे स्मृती व्याख्यानमालेचे १६ वे पुष्प भैय्याजी जोशी यांनी गुंफले़ यावेळी अध्यक्षस्थानी रवि बेलपाठक तर प्रमुख पाहुणे म्हणून महेश घुगरी, संतोष अग्रवाल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते़जोशी म्हणाले, भारत देशात स्वत:चा मार्ग निवडण्याचा अधिकार आहे़ धर्म, शिक्षण, अर्थ, कला आणि राजनैतिक असे क्षेत्र फार महत्वाचे आहे़ यात आजच्या तरुण पिढीने जागृत व संघटीतपणे सहभाग घेण्साची आवश्यकता आहे़ सत्ता ही सर्वस्व नसून समाज सर्वोतोपरी आहे़ याचे चिंतन झाले पाहीजे़सुत्रसंचालन एस़ एस़ देवरे यांनी तर प्रास्ताविक संतोष अग्रवाल यांनी केले़ बहुसंख्य उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे