शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

वकिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायद्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 12:11 IST

वकिल संरक्षण कायदा अंमलात आणावा

देवेंद्र पाठक।न्यायव्यवस्थेचा कणा हा वकील आहे़ पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी धडपड सुरु असताना काहीवेळेस वकीलांवर देखील हल्ले होत असतात़ अशावेळेस वकीलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे येतो़ परिणामी वकिलांच्या सुरक्षेसाठी शासनस्तरावरुन स्वतंत्र कायद्याची निर्मिती होऊन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहीजे़ यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ दिलीप पाटील यांनी सांगितले़ त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला़प्रश्न : वकील संघाच्या कार्यपध्दती संदर्भात काय सांगाल?दिलीप पाटील : न्यायव्यवस्था आणि वकील यांच्यात समन्वय टिकविण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागते़ वकिलांच्या काही समस्या असल्यास त्यांचा योग्य रितीने पाठपुरावा करुन ते शासनदरबारी त्या मांडून त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न होतो़शासन निर्णय व्हावा, अपेक्षावकिलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात सुरुवातीचे ५ वर्ष केवळ न्यायालयीन कामकाजाची पध्दत तसेच न्यायालयीन कामकाज शिकण्यात खर्च होतात़ त्यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने त्यांना मानधन देणे ही शासनाच्या हाती आहे़आवश्यक त्याठिकाणी वकिलांमार्फत कामकाज झाले पाहीजे़ यासाठी शासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे़ - अ‍ॅड़ दिलीप पाटील

टॅग्स :Dhuleधुळे