शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

भ्रष्टाचार वाढल्याने नक्षलवादासारख्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 17:09 IST

अभयकुमार सिंग : विद्यावर्धिनी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद

ठळक मुद्देमाणसाचे वर्तन न कळणात्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ़ बी़बी़पाटील यांनी, नक्षलवादी हे आपल्यातलेच दुरावलेले घटक असून त्यांना मुळ प्रवाहात आणले जायला हवे असे मत व्यक्त केले़ दिलीप पाटील यांनी, माणसाचे वर्तन हेच आज माणसासमोरचे न कळणारे कोडे झाले आहे़ ‘माझा संबंध नाही’ ही वृत्ती बदलली तर समस्याही सुटतील, असे विचार डॉ़ पाटील यांनी मांडल.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देशातील विकासाचा पैसा भ्रष्टाचारात जात असल्याने नक्षलवाद, दहशतवादासारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत़ विकासाबरोबर आपण विनाशही ओढवून घेत असल्याने भ्रष्टाचार रोखण्याची प्रबळ इच्छाशक्ती अत्यंत आवश्यक आहे, असे मत प्रा़डॉ़ अभयकुमार सिंग (अयोध्या, उत्तरप्रदेश) यांनी व्यक्त केले़विद्यावर्धिनी महाविद्यालयात ‘एकविसाव्या शतकातील नक्षलवाद चळवळ : कारणे व उपाययोजना’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद््घाटन रविवारी झाले़ त्यावेळी प्रा़डॉ़ अभयकुमार सिंग बोलत होते़ या कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ़ बी़बी़पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ़ दिलीप पाटील, नाशिक येथील भोसला मिलीटरी कॉलेजचे डॉ़ पी़ए़घोष, तहाराबाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ मनोज साळी,  पितांबर महाले, अक्षय छाजेड, युवराज करनकाळ, माजी आमदार प्रा़ शरद पाटील, प्राचार्य डॉ़ ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते़ यावेळी बोलतांना प्रा़डॉ़ सिंग म्हणाले की, नक्षलवाद हा सरकारच्या काही चुकांचा परिणाम असून देशासमोरील समस्यांमध्ये वाढ झाली आहे़ नक्षलवाद, दहशतवाद या प्रमुख समस्या आहेत़ पूर्वी केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित असलेला नक्षलवाद अलिकडे शहरी भागातही पसरत असून चीन, पाकिस्तान सारख्या देशांचे त्यांना पाठिंबा मिळत आहे़ विकासाचा पैसा भ्रष्टाचारात जात असल्याने या समस्यांना बळ मिळत आहे़ विकासाचा विचार होत असला तरी विकासाबरोबर नैसर्गिक साधनसंपत्तीची हानी होत असून ती विनाशाकडे नेणारी आहे़ त्यामुळे सर्व समस्यांचे मुळ असलेला भ्रष्टाचार रोखण्याची प्रबळ इच्छाशक्ती हवी, असे मत प्रा़डॉ़ सिंग यांनी व्यक्त केले़ दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते़.