शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

रोहयोत कृषी मजुरांचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:45 IST

कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती नेहमीच संकटात असते. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे ...

कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती नेहमीच संकटात असते. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी नेहमीच आर्थिक संकटात सापडतो. त्यातच कृषी मजुरी प्रचंड वाढल्यामुळे व शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. म्हणून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या सर्व पिकांचा व कृषी मजुरांचा समावेश महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेत करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आधार मिळेल. असंघटित शेतमजुरांना ही त्यांचा रोजगार मिळेल. अशी अपेक्षा माजी सरपंच गिरीश नेरकर, यांनी व्यक्त केली आहे. तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आत्महत्या थांबवण्यास थोडीफार मदत होईल. यापूर्वी महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेत फळबागांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर इतर पिकांचाही या योजनेत समावेश व्हावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे या बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

150921\img-20210824-wa0017.jpg

फोटो