शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

शिवभोजन केंद्रातून भागतेय गरीबांची भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 21:18 IST

लॉकडाऊननंतरची स्थिती : ठाकरे सरकारची योजना ठरतेय ‘अन्नपूर्णा’

धुळे : दिवसभर काम केल्यानंतर रातच्याला घरची चूल पेटेल, आपल्या मुलाबाळास्नी, घरच्या लोकास्नी दोन घास जेवता येईल या विचाराने एरवी राब राब राबणाऱ्या कामगाराचा सध्या लॉकडाऊनमुळे आर्थिक गाडा थांबलाय. अश्या या गोरगरीब, गरजू जनतेची उपासमार होऊ नये म्हणून ठाकरे सरकारची महत्वाकांक्षी असलेली शिवभोजन थाळी लॉकडाऊनच्या काळात या गोरगरीबांसाठी ‘अन्नपूर्णा’ ठरत आहे.दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारनं १० रुपयांऐवजी ५ रुपयांत शिवभोजन थाळी मिळेल असं जाहीर केल्यानंतर धुळ्यात काही शिवभोजन केंद्र चालक गोरगरीब, गरजू नागरिकांना मोफत जेवण देत आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.शट डाऊनमुळे हातावर काम करणाऱ्यांची उपासमार होत आहे. त्यांनी उपासी राहू नये यासाठी राज्य सरकारनं शिवभोजन थाळीचा दर १० रुपयांवरून ५ रुपये केला. एरवी दुपारी १२ ते २ यावेळेत सुरु राहणारं शिवभोजन केंद्र सध्या सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत सुरु राहत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टनिंगच पालन, तसेच शासनाच्या सूचनांप्रमाणे योग्य ती दक्षता देखील याठिकाणी घेण्यात येतेय.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी थाळीत जेवण न देता पॅकिंग स्वरूपात जेवण देण्यात येतंय. यात भाजी, पोळी, दाल , भात यांचा समावेश आहे. नागरिक घराबाहेर निघत नसल्यानं याचा परिणाम शिवभोजन केंद्रावर झाला असला तरी सध्याच्या परिस्थितीचा विचार करता हा प्रतिसाद चांगला असल्याचं शिवभोजन केंद्र चालक सांगतात. तर जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी देखील शिवभोजन केंद्रात सध्या चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगतात़

टॅग्स :Dhuleधुळे