शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी नुकसान सोसायचे तरी किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST

नुकसानीनंतर पहावी लागते मदतीची वाट जिल्ह्यातील शेतकºयांना आजपर्यंतचा आलेला अनुभव फार वाईट आहे़ नुकसान झाल्यानंतर तात्काळ मदत मिळत नाही़ ...

नुकसानीनंतर पहावी

लागते मदतीची वाट

जिल्ह्यातील शेतकºयांना आजपर्यंतचा आलेला अनुभव फार वाईट आहे़ नुकसान झाल्यानंतर तात्काळ मदत मिळत नाही़ येणारी मदत फार उशिरा आणि टप्प्या टप्प्याने येते़ विशेष म्हणजे सरकारच्या निकषात केवळ हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदतीचा लाभ दिला जातो़ मुळात नुकसान यापेक्षा कितीतरी जास्त असते़ त्यामुळे मदतीनंतरही शेतकरी उभा राहु शकत नाही़

सरकार बदलले

परिस्थिती सारखीच

- सरकार बदलल्यानंतर धोरणात्मक निर्णयात बदल होईल, असा अनेकांचा अंदाज होता़ मुळात कुठलेही सरकार आल्यानंतर परिस्थिती सारखीच राहिली आहे़ यामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आजपर्यंत संकटातून बाहेर पडू शकलेले नाही़ त्यासाठी ठोस मोबदल्याची आवश्यकता आहे़

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पाठविले प्रस्ताव

२०१७ :

- प्रस्ताव कोटीत : २ कोटी १३ लाख

मदत कोटीत : २० लाख

२०१८ :

- प्रस्ताव कोटीत : १९ कोटी ८१ लाख

मदत कोटीत : ००

२०१९ :

- प्रस्ताव कोटीत : ८४ लाख ५९ हजार

मदत कोटीत : ००

२०२० :

- प्रस्ताव कोटीत : २८ कोटी ५७ लाख

मदत कोटीत : २० कोटी ८८ लाख

२०२१ :

- प्रस्ताव कोटीत : २८ कोटी ४४ लाख

मदत कोटीत : ००

लोकप्रतिनिधी म्हणतात,

१) ००००

२) ००००