शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आत्महत्या थांबविण्यासाठी शेतीमालास भाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:42 IST

आमदार बच्चू कडू  : विखरण येथे शेतकरी मेळावा, नाशिकच्या कांदा परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन 

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : शेतकºयांचा आत्महत्या थांबविण्यासाठी शेतीमालाला हमी भाव देऊन शेतकºयांना संपूर्ण कर्ज माफी व स्वामीनाथन आयोग लागू केला तरच शेतकºयांचा आत्महत्या थांबविता शकतात असे मत आमदार बच्चू कडूू यांनी व्यक्त केले़ शिंदखेडा तालुक्यातील  विखरण येथे प्रहार जनशक्ति पक्षातर्फे  येथे  धर्मा पाटील यांचा पुण्यस्मरणार्थ शेतकरी मेळावा घेण्यात आला़ यावेळी माजी आमदार रामकृष्ण पाटील ,  सरपंच  दशरथ आहिरे , प़स़ सदस्य मनोहर देवरे, सतीश पाटील, नरेंद्र पाटील,  नितिन पाटील, वसंत बोरसे, तुषार बोरसे, विकास सूर्यवंशी, शशिकांत सूर्यवंशी, महेंद्र पाटील  आदी उपस्थित होते .पुढे बोलतांना आमदार कडू म्हणाले की, शेतकºयांच्या आत्महत्याकडे जात, धर्म म्हणून पाहू नका, शेतकºयांला जात नसते. सर्व जातीपेक्षा शेतकरीची जात मोठी आहे़  धर्म, जात पेक्षा आम्हाला शेतकºयांचे, मजुराचे, विधवा महिलाचे , अपंगांचे प्रश्न महत्वाचे आहेत. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नोकरदाराप्रमाणे  संघटीत व्हावे लागेल. प्रहार कोणत्याही जातीसोबत नाते जोडले नाही. नाते आम्ही अन्यायाशी जोडले आहे. हमी भाव नाही तर मत नाही अशी भूमिका शेतकºयांची पाहिजे. मताचा वार करा. शेतकरीची आयुष्याची लढाई आहे़ त्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन  ताकतीने  लढा दिला पाहिजे़ तरच शेतकºयांचे  चित्र बदलेल. २४ तारखेला नाशिक येथे  कांदा परिषद घेतली असून या परिषदेला  मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे  आवाहन आमदार कडू यांनी शेतकºयांना केले़अन्यथा लढाई लढूधर्मा पाटील यांना जमिनीच्या मोबदला बाबत अन्याय झाला. त्यांची आत्महत्या वाया जाणार नाही, प्रशासनाने योग्य न्याय दिला नाही तर  बचू कडू ही लढाई लढेल. नरेद्र पाटील आता एकटे नाहीत. प्रहार पक्ष त्याचा सोबत आहे़ असे आमदार कडू यांनी सांगितले़ 

टॅग्स :Dhuleधुळे