शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

आत्महत्या थांबविण्यासाठी शेतीमालास भाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:42 IST

आमदार बच्चू कडू  : विखरण येथे शेतकरी मेळावा, नाशिकच्या कांदा परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन 

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : शेतकºयांचा आत्महत्या थांबविण्यासाठी शेतीमालाला हमी भाव देऊन शेतकºयांना संपूर्ण कर्ज माफी व स्वामीनाथन आयोग लागू केला तरच शेतकºयांचा आत्महत्या थांबविता शकतात असे मत आमदार बच्चू कडूू यांनी व्यक्त केले़ शिंदखेडा तालुक्यातील  विखरण येथे प्रहार जनशक्ति पक्षातर्फे  येथे  धर्मा पाटील यांचा पुण्यस्मरणार्थ शेतकरी मेळावा घेण्यात आला़ यावेळी माजी आमदार रामकृष्ण पाटील ,  सरपंच  दशरथ आहिरे , प़स़ सदस्य मनोहर देवरे, सतीश पाटील, नरेंद्र पाटील,  नितिन पाटील, वसंत बोरसे, तुषार बोरसे, विकास सूर्यवंशी, शशिकांत सूर्यवंशी, महेंद्र पाटील  आदी उपस्थित होते .पुढे बोलतांना आमदार कडू म्हणाले की, शेतकºयांच्या आत्महत्याकडे जात, धर्म म्हणून पाहू नका, शेतकºयांला जात नसते. सर्व जातीपेक्षा शेतकरीची जात मोठी आहे़  धर्म, जात पेक्षा आम्हाला शेतकºयांचे, मजुराचे, विधवा महिलाचे , अपंगांचे प्रश्न महत्वाचे आहेत. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नोकरदाराप्रमाणे  संघटीत व्हावे लागेल. प्रहार कोणत्याही जातीसोबत नाते जोडले नाही. नाते आम्ही अन्यायाशी जोडले आहे. हमी भाव नाही तर मत नाही अशी भूमिका शेतकºयांची पाहिजे. मताचा वार करा. शेतकरीची आयुष्याची लढाई आहे़ त्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन  ताकतीने  लढा दिला पाहिजे़ तरच शेतकºयांचे  चित्र बदलेल. २४ तारखेला नाशिक येथे  कांदा परिषद घेतली असून या परिषदेला  मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे  आवाहन आमदार कडू यांनी शेतकºयांना केले़अन्यथा लढाई लढूधर्मा पाटील यांना जमिनीच्या मोबदला बाबत अन्याय झाला. त्यांची आत्महत्या वाया जाणार नाही, प्रशासनाने योग्य न्याय दिला नाही तर  बचू कडू ही लढाई लढेल. नरेद्र पाटील आता एकटे नाहीत. प्रहार पक्ष त्याचा सोबत आहे़ असे आमदार कडू यांनी सांगितले़ 

टॅग्स :Dhuleधुळे