शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

अहिराणीला भाषेचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 22:20 IST

खान्देश साहित्य संघ : अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी

धुळे : अहिराणी भाषेला अधिकृत प्रमाण भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र या संघटनेने केली आहे़संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़ त्यात म्हटले आहे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अहिराणी भाषा अध्ययन केंद्र सुरू करावे व अहिराणी भाषेचा स्वतंत्र अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करावा, खान्देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये अहिराणी मातृभाषेत प्राथमिक शिक्षण द्यावे, नवीन शैक्षणिक धोरणात मराठी, इंग्रजी माध्यमाच्या सर्वच शाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणात अहिराणी भाषा हा विषय सक्तीचा करावा, जनगणना करताना मातृभाषेचा स्वतंत्र रकाना टाकून अहिराणी भाषिकांची देखील गणना करावी, अहिराणी भाषा साहित्य संमेलन आणि पुस्तकांसाठी निधीची तरतूद करावी, अक्षय तृतीया, आखाजीच्या दिवसाला अहिराणी दिवस म्हणून मान्यता द्यावी, यासह इतर माण्या निवेदनात केल्या आहेत़अभ्यासक्रमात अहिराणी भाषेचा समावेश केल्यास खान्देशातील मुलांना अभ्यासाची गोडी लागून विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी होईल अशी आशा व्यक्त केली आहे़निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष प्रा़ सदाशिव सूर्यवंशी, सचिव रमेश बोरसे, प्रा़ रमेश राठोड, गोकुळ पाटील, प्रा़ अशोक शिंदे, शाहिर नानाभाऊ पाटील, संजय धनगव्हाळ, पंकज पाटील, खान जुनैद, शरद भामरे, शशिकांत देसले, रफीक कुरेशी, राजेंद्र पाटील, प्रशांत वानखेडे, दिपक देवरे, कन्नोर सतिलाल, चेतन भदाणे, गणेश महिरे, राधेकृष्ण पाटील, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, अमोल देवरे, प्रविण साळुंके, राहुल पाटील, मयुरी पाटील, ज्ञानेश्वर वाघ आदींच्या सह्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे