शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

शेतकयांमध्ये निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:16 IST

मालपूर : कापूस कवडीमोल भावात विक्री केल्यानंतर दर वधारले

मालपूर : शेतकºयांचे पांढरे सोने समजला जाणारा कापूस शेतकºयांच्या घरादारातून निघाल्यानंतर चकाकू लागला आहे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे कापसाने सहा हजाराचा आकडा ओलांडला आहे. शेतकºयांना मात्र, प्रतिक्विंटल सात हजार रुपये मिळण्याची अपेक्षा होती.खरीपातील यावर्षीचा कापूस शेतकºयांना मातीमोल भावात विकावा लागला. सुरुवातीला पाच हजार रुपये भाव होता. त्यावेळेसच बहुतांश शेतकºयांनी कापूस विकून टाकला. आता गुढीपाडव्यानंतर नव्या हंगामाची शेतकरी सुरुवात करीत असतात. म्हणून उरलेला कापूस आता येथे विक्रीसाठी काढला जात आहे. मात्र, शेवटी कापूस चकाकू लागला आहे. मात्र, असंख्य शेतकºयांकडे कापूसच शिल्लक नसल्याने निराशा दिसून येत आहे.येथे कापसाने ६ हजाराचा आकडा पार केला आहे. मात्र, शेतकºयांना सात हजार रुपयांची अपेक्षा होती. त्यामुळे यावर्षी देखील शेतकºयांची ही अपेक्षा फोल ठरली आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील शेतकºयांच्या घरादारातून कापूस निघून गेल्यानंतर हळूहळू भाव वाढू लागल्यामुळे शेतकºयांमध्ये निराशेचे वातावरण आहे. शेतकºयांच्या घरातून व्यापाºयांच्या घरात कापूस गेल्यावरच भाव का वाढतो, असा सवाल येथील शेतकºयांना पडला आहे. किती दिवस कापूस साठवून ठेवावा, हाही प्रश्नच आहे. नव्या हंगामातील कापूस लागवडीसाठी क्षेत्राची हंगामपूर्व मशागत सुरु करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अजून कापूस साठवून ठेवलेल्या शेतकºयांचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. यामुळे एकंदरीत यावर्षी देखील शेतकºयांना भावात तोटाच सहन करावा लागला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे