शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

शेतकयांमध्ये निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:16 IST

मालपूर : कापूस कवडीमोल भावात विक्री केल्यानंतर दर वधारले

मालपूर : शेतकºयांचे पांढरे सोने समजला जाणारा कापूस शेतकºयांच्या घरादारातून निघाल्यानंतर चकाकू लागला आहे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे कापसाने सहा हजाराचा आकडा ओलांडला आहे. शेतकºयांना मात्र, प्रतिक्विंटल सात हजार रुपये मिळण्याची अपेक्षा होती.खरीपातील यावर्षीचा कापूस शेतकºयांना मातीमोल भावात विकावा लागला. सुरुवातीला पाच हजार रुपये भाव होता. त्यावेळेसच बहुतांश शेतकºयांनी कापूस विकून टाकला. आता गुढीपाडव्यानंतर नव्या हंगामाची शेतकरी सुरुवात करीत असतात. म्हणून उरलेला कापूस आता येथे विक्रीसाठी काढला जात आहे. मात्र, शेवटी कापूस चकाकू लागला आहे. मात्र, असंख्य शेतकºयांकडे कापूसच शिल्लक नसल्याने निराशा दिसून येत आहे.येथे कापसाने ६ हजाराचा आकडा पार केला आहे. मात्र, शेतकºयांना सात हजार रुपयांची अपेक्षा होती. त्यामुळे यावर्षी देखील शेतकºयांची ही अपेक्षा फोल ठरली आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील शेतकºयांच्या घरादारातून कापूस निघून गेल्यानंतर हळूहळू भाव वाढू लागल्यामुळे शेतकºयांमध्ये निराशेचे वातावरण आहे. शेतकºयांच्या घरातून व्यापाºयांच्या घरात कापूस गेल्यावरच भाव का वाढतो, असा सवाल येथील शेतकºयांना पडला आहे. किती दिवस कापूस साठवून ठेवावा, हाही प्रश्नच आहे. नव्या हंगामातील कापूस लागवडीसाठी क्षेत्राची हंगामपूर्व मशागत सुरु करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अजून कापूस साठवून ठेवलेल्या शेतकºयांचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. यामुळे एकंदरीत यावर्षी देखील शेतकºयांना भावात तोटाच सहन करावा लागला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे