शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:54 IST

नेर परिसरात नाराजी : न्याहळोद येथील शेतकऱ्यांना ठेंगा, शासनाने शेतकऱ्यांची दखल घेण्याची होतेय मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेर/न्याहळोद : येथील ज्या शेतकºयांची कर्ज माफी झाली ते समाधानी आहेत. पण जे नियमितपणे कर्ज फेड करीत आहेत त्यांना मात्र काहीच देण्यात आले नाही. त्यामुळे नियमितपणे कर्ज फेड करून आम्ही पाप केले का? असा संतप्त सवाल नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी उपस्थित करीत आहेत. त्यामुळे शासनाने या शेतकºयांचाही विचार करून त्यांना ही दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.नेरसह भदाणे, खंडलाय खुर्दे, खंडलाय बुद्रुक, खंडलाय बांबुर्ले, शिरधाणे, अकलाड, मोराणे, लोणखेडी, लोहगड, नांद्र्रे, उभंड, देऊर खुर्द, देऊर बुद्रुक, पिंपरखेड येथील नागरीकांचा शेती व्यवसाय हा पारंपरिक आहे. ज्या शेतकºयांनी गावातील सेंट्रल बँक, सोसायटीत थकीत राहू नये, तसेच कर्ज फेडण्याची परिस्थीती नसतांना अतिवृष्टी, महापूर यात सगळे काही वाहून गेले तरीही काही करुन कर्ज फेडले. पोटाची खळगी भरण्यासाठी जमा केलेले पैसे देऊन, कमी पडत असतील उसनवार, घरातील महिलांच्या अंगावरील दागिने गहाण किंवा बँकेत तारण ठेऊन किंवा सोनाराकडे दागिणे मोडून घेतलेल कर्ज फेडले.त्याचप्रमाणे परत आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी परिस्थितीनुसार दुसरे कर्ज घेतले आणि ते ही दरवर्षी नियमित बँकेत ठरवलेल्या हप्त्यात जमा करीत आहेत. मात्र त्यांना कर्ज माफीचा कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे मागील तसेच आताचे कर्ज माफीपासून वंचित राहीलेल्या शेतकºयांना न्याय कधी मिळणार? असा सवाल केला जात आहे. जे शेतकरी नियमीत कर्ज घेतात आणि नियमीत हप्ते भरतात त्या शेतकºयांना दुप्पट कर्ज माफी मिळायला हवी होती, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे