शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

कॅशलेस सुविधेअभावी शेतकरी नाराज

By admin | Updated: January 8, 2017 00:30 IST

न्याहळोद : नोटाबंदीच्या दोन महिन्यांनंतरदेखील बँकेत ग्राहकांची रांग जैसे थे आहे.

न्याहळोद : नोटाबंदीच्या दोन महिन्यांनंतरदेखील बँकेत ग्राहकांची रांग जैसे थे आहे. शेतक:यांनी आपल्या जवळील रक्कम बँकेत भरली. दोन महिन्यात रोज रांगेत उभे राहून शेतीसाठी खर्च केला. शेतमाल विकून फक्त लागलेला खर्च निघाला. मिळालेला पैसा धनादेश रूपात बँकेत भरला. आता पुढील पीक घेण्यासाठी पुन्हा रांगेत उभे राहण्याची वेळ शेतक:यांवर आली आहे.शेतक:यांनी सरकारच्या आग्रहानुसार कॅशलेस व्यवहारासाठी एटीएम कार्ड काढले आहे. ते खिशात आहे. परंतु वापर कुठे करावा हा प्रश्न शेतक:यांना पडला आहे. कारण बियाणे, खते, किटकनाशके, शेतमजुरी, पेट्रोल, डिङोल अशा गोष्टी घेण्यासाठी संबंधित दुकानांवर कॅशलेस सुविधा उपलब्ध नाही. गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर देखील ही सुविधा नाही. म्हणजेच शेतमाल कृषी बाजारात घेऊन जाईर्पयत कॅशलेस व्यवहार करणे शक्य नाही किंवा तशी सुविधा नाही. मात्र माल विक्रीनंतर रोखीच्या व्यवहारात पुढील तारखेचा धनादेश शेतक:यांना दिला जात आहे. तसेच बँकेत धनादेश टाकण्यापूर्वी आम्हाला विचारुन घ्या, अशी तंबीदेखील दिली जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे शेतमाल व भाजीपाला यांचा लागलेला खर्चदेखील निघत नाही. हातात आलेला धनादेश पुन्हा बँकेत जमा करावा लागत आहे. पैशांसाठी पुन्हा बँकेच्या रांगेत उभे रहावे            लागते.एटीएममध्ये एखाद्या दिवशी पैसे मिळतात. बँकेत एका ग्राहकाला फक्त दोन हजार रुपये दिले जात आहे.रोज रांगेत उभे राहण्यापेक्षा आठवडय़ात एकत्र रक्कम एकाच दिवशी द्यावी, असा आग्रह ग्रामस्थांनी केला. या वेळी अनेकवेळा बँक कर्मचारी व ग्राहक यांच्यात वाद होत आहे.  नोटाबंदीने शेतकरी त्रस्त झाला आहे. दोन महिन्यानंतरदेखील बँकेतील गर्दी कमी झाली नाही. यासाठी गावात कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देणे किंवा बँकेतून जास्त रक्कम देणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी शेतात काम करणेऐवजी रोज बँकेत उभा राहिल्यास शेतीकडे दुर्लक्ष होऊन उत्पादनात घट, शेतमालाचा दर्जा खालावणे, शेतात चोरी होणे अशा अनेकप्रकारे शेतक:यांचे नुकसान होत आहे.