शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

शेततळे योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, जिल्ह्यात १०१ पैकी केवळ ४ जणांनी सुरू केले काम

By अतुल जोशी | Updated: March 31, 2023 15:48 IST

केवळ चार शेतकऱ्यांनीच शेततळ्याला सुरूवात केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातून देण्यात आली.

धुळे: कोरडवाहू क्षेत्रातील शेती ही पूर्णत: पावसावरच अवलंबून असते. मात्र काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी व अनिश्चित झाल्याने, त्याचा परिणाम कृषी उत्पन्नावर होऊ लागला आहे. पिकांचे नुकसान होऊ नये, सिंचन क्षमता वाढावी यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैय्यक्तिक शेततळे योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षासाठी लॅाटरी पद्धतीने १०१ जणांची निवड करण्यात आली. मात्र केवळ चार शेतकऱ्यांनीच शेततळ्याला सुरूवात केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातून देण्यात आली.

शासनाच्या कृषी विभागाकडून सिंचनासाठी मागेल त्याला शेततळे ही याेजना सन २०१६ पासून सुरूकरण्यात आली.  २०१६-१७  या वर्षासाठी जिल्ह्याला ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात धुळे तालुका १००, साक्री तालुका २५० व शिरपूर व शिंदखेडा तालुक्याला ७५-७५ शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ४६३ शेततळ्यांना मंजुरी देण्यात आली. मात्र केवळ १५० शेतकऱ्यांनीच शेततळे पूर्ण केले. त्यानंतर ही योजना गुंडाळण्यात आलीहोती.  आता  शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन याेजनेचा विस्तार करून वैयक्तीक शेतकऱ्यांचा यंदापासून या याेजनेत समावेश केला.  र जिल्ह्यातही या याेजनेची अंमलबजात्तणी सुरू झाली. २०२२-२३ या वर्षासाठी  जिल्ह्याला  २६० शेततळ्याचे उद्दिष्ट  निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार ॲानलाइन १०३ अर्ज प्राप्त झाले हाेते. त्यातील दहा जणांना पूर्व संमीती दिलेली आहे. . मात्र प्रत्यक्षात केवळ चारच ठिकाणी कामांना सुरूवात झाली आहे.

त्यात धुळे तालुक्यात एक व साक्री तालुक्यातील तीन शेततळ्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेततळे याेजनेला शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. शेतकऱ्यांनी याेजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारDhuleधुळे