शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

कृषि क्षेत्रात अमुलाग्र बदल होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 17:44 IST

कृषि यांत्रिकीकरण दिवस : पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

ठळक मुद्दे विविध अवजारांचे भरविण्यात आले प्रदर्शननवीन अवजारे तयार करणाºया शेतकºयांचा सत्कारजिल्ह्यातील शेतकºयांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : भारत हा कृषिप्रधान देश असून, नवीन भारत घडवायचा असेल तर कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रात यंत्राचे महत्व वाढलेले आहे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवीदिल्ली, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी, कृषी विज्ञान केंद्र धुळे,कृषी विभाग धुळे, महाराष्टÑ कृषी अवजारे उत्पादक संघटना धुळे व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी यांत्रिकीकरण दिवस व सुधारित कृषी अवजाराचे प्रदर्शनाच्या उदघटनाप्रसंगी ते बोलत होते. कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संचालक डॉ. शरद गडाख होते. व्यासपीठावर ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. बबनराव पाटील, नंदुरबारचे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठता डॉ. प्रकाश तुरबतमठ, धुळे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठता डॉ. अशोक मुसमाडे, प्रा. तुळशीदास बास्टेवाड, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील आदी उपस्थित होते. रावल म्हणाले एकीकडे देशात बेरोजगारी वाढते आहे, तर दुसरीकडे शेतात मजुर मिळत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे मजुरांवर अवलंबून न राहता शेतकºयांनी यांत्रिकीकरणाकडे वळले पाहिजे. शेतकºयांनीही शेतीत झालेले बदल अंगिकारले पाहिजे. डॉ. शरद गडाख म्हणाले की, जिरायत व बागायती शेती करणाºया शेतकºयाला भरीव उत्पन्न मिळावे यासाठी विद्यापीठाचे संशोधन सुरू आहे. डॉ. अशोक मुसमाडे यांनी यांत्रिकीकरणामुळे खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते असे सांगितले. यावेळी शेतीला उपयुक्त नवनवीन यंत्रे तयार करणाºया शेतकºयांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. तुळशीदास बास्टेवाड यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश काथापुरे यांनी केले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

.