शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
2
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
3
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
4
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
5
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
6
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
7
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
8
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
9
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
10
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
11
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
12
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
13
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
14
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
15
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
16
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
17
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
18
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
19
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

सर्व्हरमधील तांत्रिक त्रुटींमुळे शेतकºयांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 17:47 IST

जिल्ह्यातील १९० लाभार्थ्यांना १९ लाखांची उचल . आधार कार्डच्या दुरूस्तीसाठी शेतकºयांची फिरफिर.

ठळक मुद्दे८७ हजार ४८५ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी भरले अर्ज १९० शेतकºयांनी सादर केले ३१ आॅगस्टपर्यंत शपथपत्र २१ लाख ६३ हजार ९६४ जणांनी केली आधार नोंदणी

आॅनलाईन लोकमत

धुळे, दि.१२ : कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकºयांनी महाआॅनलाइनच्या संकेतस्थळावरून आॅनलाइन अर्ज सादर करावे, असे शासनाने सूचित केले होते. परंतु, मंगळवारी शहरातील महा-ई सेवा केंद्रामध्ये दुपारी १२ ते संध्याकाळपर्यंत संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकºयांची पायपीट झाली.

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील १९ लाभार्थ्यांना शपथपत्राची १९ लाखाची रक्कम वितरीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्टÑीयकृत बॅँका उचल देण्यास अग्रेसर शासनाने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णयासोबत शेतकºयांना कर्जमाफीसोबत तातडीने दहा हजार रुपयांची उचल देण्याचे आदेश बॅँकांना दिले होते. त्यासाठी शेतकºयांना शपथपत्र सादर करणे गरजेचे होते. त्यासाठी जिल्ह्यातील तब्बल १९० शेतकºयांनी ३१ आॅगस्टपर्यंत शपथपत्र सादर केले. त्यात धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे २३ सभासद व राष्टÑीयकृत बॅँकेच्या १६७ शेतकºयांचा समावेश आहे. या शेतकºयांना दहा हजारांची उचल मिळाली आहे. ८७ हजार ४८५ शेतकºयांनी भरले अर्ज धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ८७ हजार ४८५ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले आहे. परंतु, अजुनही काही शेतकºयांना हे अर्ज भरताना अडचणी येत आहे. कर्जमाफीसाठी अर्ज भरताना शेतकºयांना नानाविध अडचणी येत आहेत; तर काही शेतकºयांना त्यांच्या आधारकार्डवरील पत्ता किंवा नावात बदल झाल्यामुळे त्यांचे अर्ज संकेतस्थळावरून स्वीकारले जात नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ९९ टक्के आधार नोंदणी धुळे जिल्ह्यात २१ लाख ६९ हजार ५०४ इतकी लोकसंख्या आहे. त्यापैकी २१ लाख ६३ हजार ९६४ इतक्या जणांनी आधार नोंदणी केली आहे. आतापर्यंत ९९ टक्के आधार नोंदणी झाली असून आधार नोंदणीसाठी किट प्राप्त होताच, ही नोंदणी सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी महाआॅनलाइन केंद्रात दररोज हेलपाटे मारावे लागत आहे. मात्र, तांत्रिक कारण पुढे करून सर्व्हर बंद असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शासनाने पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. - समाधान पाटील, शेतकरी

आॅनलाइन अर्ज भरताना आधार कार्डवरील चुकांमुळे अर्ज भरलेच जात नाही. त्यामुळे रिकाम्या हाताने घरी परतावे लागते. - महादू पाटील, शेतकरी