शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

होळ (ता.शिंदखेडा) येथे दुष्काळाची दाहकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 11:32 IST

अद्याप पाऊसच झालेला नाही : चाऱ्याअभावी पशुपालनाचा प्रश्न

ठळक मुद्देगुरांच्या चाºयाचा प्रश्न अद्याप पाऊसच नाही

भिका पाटील।आॅनलाइन लोकमतशिंदखेडा : तालुक्यातील होळ येथे अद्याप पाऊस पडला नसून शेतातील ढेकळेही फुटली नसल्याने पिण्याचे पाणी व गुरांसाठी चाराच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चारा नसल्याने, गुरे वाचवायची कशी अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.होळ हे टंचाईग्रस्त गाव आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून मंत्री जयकुमार रावल यांनी बुराई नदीवरून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून टंचाई दूर केली होती. मात्र बुराई नदीतून बेसुमार अवैध वाळू उपशामुळे येथील पाणीपुरवठा विहिरीनेही गेल्यावर्षीच तळ गाठला होता. या वर्षी तालुक्यात इतर ठिकाणी चांगला पाऊस झाला. मात्र चिमठाणे, खलाने, बेटावद, व नरडाणे या मंडळात पावसाने पाठ फिरवली आहे. होळ येथे टॅँकरने पाणी पुरवठा सुरू असून तोही पुरेसा नाही. पाच हजार लोकवस्तीच्या गावात सुमारे २५०० गुरे आहेत. त्यात ७०० दुभती जनावरे आहेत. आतापर्यंत लांबून पाणी आणून गुरांच्या पाण्याची व्यवस्था केली जायाची. मात्र तेथील विहिरींही आटल्याने गुरांना पाणी कसे द्यावे हा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे. शेतकरी सध्या गुरांसाठी बाहेर गावावारून चारा आणात आहे. येथील रामकृष्ण महारु पाटील यांनी सांगितले की माझ्याकडे १२ गुरे आहेत व १३ बिघे जमीन आहे. शेतात पेरणी केली, परंतु पाण्याअभावी काहीच उगवले नाही. गुरांना चारा नाही. हे सांगत असतांना त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या परिसरात दुष्काळाची दाहकता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे