शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

होळ (ता.शिंदखेडा) येथे दुष्काळाची दाहकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 11:32 IST

अद्याप पाऊसच झालेला नाही : चाऱ्याअभावी पशुपालनाचा प्रश्न

ठळक मुद्देगुरांच्या चाºयाचा प्रश्न अद्याप पाऊसच नाही

भिका पाटील।आॅनलाइन लोकमतशिंदखेडा : तालुक्यातील होळ येथे अद्याप पाऊस पडला नसून शेतातील ढेकळेही फुटली नसल्याने पिण्याचे पाणी व गुरांसाठी चाराच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चारा नसल्याने, गुरे वाचवायची कशी अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.होळ हे टंचाईग्रस्त गाव आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून मंत्री जयकुमार रावल यांनी बुराई नदीवरून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून टंचाई दूर केली होती. मात्र बुराई नदीतून बेसुमार अवैध वाळू उपशामुळे येथील पाणीपुरवठा विहिरीनेही गेल्यावर्षीच तळ गाठला होता. या वर्षी तालुक्यात इतर ठिकाणी चांगला पाऊस झाला. मात्र चिमठाणे, खलाने, बेटावद, व नरडाणे या मंडळात पावसाने पाठ फिरवली आहे. होळ येथे टॅँकरने पाणी पुरवठा सुरू असून तोही पुरेसा नाही. पाच हजार लोकवस्तीच्या गावात सुमारे २५०० गुरे आहेत. त्यात ७०० दुभती जनावरे आहेत. आतापर्यंत लांबून पाणी आणून गुरांच्या पाण्याची व्यवस्था केली जायाची. मात्र तेथील विहिरींही आटल्याने गुरांना पाणी कसे द्यावे हा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे. शेतकरी सध्या गुरांसाठी बाहेर गावावारून चारा आणात आहे. येथील रामकृष्ण महारु पाटील यांनी सांगितले की माझ्याकडे १२ गुरे आहेत व १३ बिघे जमीन आहे. शेतात पेरणी केली, परंतु पाण्याअभावी काहीच उगवले नाही. गुरांना चारा नाही. हे सांगत असतांना त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या परिसरात दुष्काळाची दाहकता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे