शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

हॉटेल्स बंदमुळे आरोग्यवर्धक फळांच्या आहाराला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 21:38 IST

दर सामान्य : आंबे, कलिंगड, डाळींबसह सफरचंदची मागणी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : उन्हाळ्याला सुरुवात होताच आंबे, टरबूज, डांगर आदी उन्हाळी फळे बाजारात दाखल झाली आहेत. आठवड्याच्या सुरुवातीपासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांची पावले शहरातील फळ बाजाराकडे वळत आहेत. फळ विक्रीत वाढ झाली असून विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.डाळिंबाचे भाव चांगलेच कडाडले आहेत. आठ दिसांपूर्वी १०० रुपये किलो असलेले डाळिंबाची आता १४० रुपये प्रमाणे विक्री होते आहे. सातारा, सांगली, सांगोला येथून डाळिंबाची आवक होते आहे. द्राक्षांची आवक वाढल्यामुळे त्यांच्या भावात घसरण दिसून येते आहे. १२० रुपये किलो प्रमाणे विकले जाणारे तासगावचे लांब द्राक्ष सध्या ८० ते ते १०० रुपयांवर येऊन ठेपले आहेत. तर नाशिकच्या गणेश द्राक्षांची ४० ते ६० रुपये प्रमाणे विक्री होते आहे. सफरचंद भाव खात असून २०० रुपयांप्रमाणे त्यांची विक्री होत आहे तर काश्मीर येथून येणारे सफरचंद १०० रुपये किलो प्रमाणे विकले जात आहे.डांगर, टरबूज यांसारखी उन्हाळी फळे बाजारात मोठ्या प्रमाणावर येत आहेत़ छत्तीसगड येथील रायपूर येथून त्यांची आवक होत असून २५ रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे. तर नागपूर येथून दाखल झालेले डांगर ३० ते ४० रुपयांना विकले जात आहे. तसेच शहाळ्याच्या किमतीत वाढ झाली आहे.नागपूर व पंजाब येथून संत्र्यांची आवक होत असून ५० ते ६० रुपये किलो प्रमाणे त्यांची विक्री होत आहे. लालबाग व बदाम जातीचे आंबे बाजारात येत आहेत़लॉकडाउनमध्ये माल वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर फळांची आवक वाढली आहे़ दर सामान्य असल्याने ग्राहकांनाही परवडत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे