शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 18:00 IST

उर्वरित पंचनामे याच आठवड्यात पूर्ण होणार, कोट्यावधी रूपयांचे नुकसान

ठळक मुद्दे५२७ पैकी ५०मे ० गावांतील पंचनापूर्णकोट्यावधी रूपयांचे नुकसानसर्वाधिक नुकसान शिरपूर तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बोंडअळीमुळे जिल्ह्यात नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रापैकी ९० टक्के म्हणजे १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनाम्याचे काम पूर्ण झालेले आहे.  उर्वरित पंचनामे येत्या आठवड्यात पूर्ण होतील असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान बोंडअळीमुळे शेतकºयांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.कपाशीवर यंदा सुरुवातीपासूनच वेगवेगळी नैसर्गिक संकटे आली. बोंडअळीमुळे शेतकºयांचे पार नुकसान झाले. जिल्ह्यात गेल्यावर्षी  ५२७ गावातील शेतकºयांनी २ लाख ५ हजार ३८३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली होती. त्यापैकी १ लाख ५३ हजार ६५९ हेक्टर क्षेत्रावरील कपाशी बोंडअळीमुळे प्रभावित झाली.  बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे १० दिवसात पंचनामे करावेत, असे आदेश  जिल्हाधिकाºयांनी दिले होते. त्यानुसार ११ डिसेंबर २०१७ पासून  कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी पंचनामे सुरू केले. जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या मुदतीत हे पंचनामे होऊ शकले नाहीत. दरम्यान १५ जानेवारी २०१८ पर्यंत ५०० गावातील १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनाम्यांचे काम पूर्ण झालेले आहे.उर्वरित पंचनामे आठवड्यात पूर्ण होणारदरम्यान पंचनाम्याचे १० टक्के काम बाकी असून, ते याच आठवड्यात पूर्ण केले जाईल, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.सर्वाधिक बाधित क्षेत्र शिरपूर तालुक्यातबोंडअळीमुळे बाधित क्षेत्रापैकी सर्वाधिक नुकसान शिरपूर तालुक्यात झाले आहे. या तालुक्यात ५३ हजार ३९० हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. त्याखालोखाल शिंदखेडा तालुका -४९ हजार ९०१ हेक्टर, धुळे तालुका -४५ हजार ३०१ हेक्टर तर साक्री तालुक्यात केवळ ५ हजार ६७ हेक्टर क्षेत्रावरील कपाशी बोंडअळीमुळे बाधीत झालेली आहे. कोट्यावधी रूपयांचे नुकसानबोंडअळीमुळे जिल्ह्यात कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना राष्टÑीय आपत्ती सहायता निधीतून भरीव मदत करण्यात यावी, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे.