शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

धुळे जिल्ह्यातील बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 18:00 IST

उर्वरित पंचनामे याच आठवड्यात पूर्ण होणार, कोट्यावधी रूपयांचे नुकसान

ठळक मुद्दे५२७ पैकी ५०मे ० गावांतील पंचनापूर्णकोट्यावधी रूपयांचे नुकसानसर्वाधिक नुकसान शिरपूर तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बोंडअळीमुळे जिल्ह्यात नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रापैकी ९० टक्के म्हणजे १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनाम्याचे काम पूर्ण झालेले आहे.  उर्वरित पंचनामे येत्या आठवड्यात पूर्ण होतील असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान बोंडअळीमुळे शेतकºयांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.कपाशीवर यंदा सुरुवातीपासूनच वेगवेगळी नैसर्गिक संकटे आली. बोंडअळीमुळे शेतकºयांचे पार नुकसान झाले. जिल्ह्यात गेल्यावर्षी  ५२७ गावातील शेतकºयांनी २ लाख ५ हजार ३८३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली होती. त्यापैकी १ लाख ५३ हजार ६५९ हेक्टर क्षेत्रावरील कपाशी बोंडअळीमुळे प्रभावित झाली.  बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे १० दिवसात पंचनामे करावेत, असे आदेश  जिल्हाधिकाºयांनी दिले होते. त्यानुसार ११ डिसेंबर २०१७ पासून  कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी पंचनामे सुरू केले. जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या मुदतीत हे पंचनामे होऊ शकले नाहीत. दरम्यान १५ जानेवारी २०१८ पर्यंत ५०० गावातील १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनाम्यांचे काम पूर्ण झालेले आहे.उर्वरित पंचनामे आठवड्यात पूर्ण होणारदरम्यान पंचनाम्याचे १० टक्के काम बाकी असून, ते याच आठवड्यात पूर्ण केले जाईल, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.सर्वाधिक बाधित क्षेत्र शिरपूर तालुक्यातबोंडअळीमुळे बाधित क्षेत्रापैकी सर्वाधिक नुकसान शिरपूर तालुक्यात झाले आहे. या तालुक्यात ५३ हजार ३९० हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. त्याखालोखाल शिंदखेडा तालुका -४९ हजार ९०१ हेक्टर, धुळे तालुका -४५ हजार ३०१ हेक्टर तर साक्री तालुक्यात केवळ ५ हजार ६७ हेक्टर क्षेत्रावरील कपाशी बोंडअळीमुळे बाधीत झालेली आहे. कोट्यावधी रूपयांचे नुकसानबोंडअळीमुळे जिल्ह्यात कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना राष्टÑीय आपत्ती सहायता निधीतून भरीव मदत करण्यात यावी, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे.