शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

बेरोजगारीमुक्त दुष्काळमुक्त महाराष्टÑ घडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 13:50 IST

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे धुळ्यात प्रतिपादन

ठळक मुद्देयुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरेंची सभा२५ मिनीटाच्या भाषणात विविध मुद्यांवर टाकला प्रकाश

आॅनलाइन लोकमतधुळे- गेल्या काही वर्षात बेरोजगारी वाढली आहे. दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत. मात्र आता हे चित्र बदलवायच असून, नवा महाराष्टÑ घडविण्याचे माझे स्वप्न आहे. आगामी काळात बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त, प्रदुषणमुक्त, कर्जमुक्त तसेच सुजलाम सुफलाम महाराष्टÑ घडवणार असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे केले.शिवसेना, भाजप, रिपाई युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दत्त मंदिर चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर हिलाल माळी, शिवसेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, रवी बेलपाठक, डॉ. माधुरी बाफना आदी उपस्थित होते.आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या काही महिन्यापूर्वी महाराष्टÑभर दौरे केले. तेव्हा राज्यातील बेरोजगारी, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, प्रदूषण आदि समस्या लक्षात आल्या. हे चित्र बघून तेव्हाच निवडणूक लढवून विधानसभेत जाण्याचा निर्णय घेतला. महाराष्टÑ ही माझी भूमी असून, प्रत्येक मतदार संघ हा माझा मतदार संघ आहे. युती सत्तेत आल्यानंतर बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त महाराष्टÑ घडवणार आहे. शेतकºयांना सरसकट कर्जमुक्त करून त्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन त्यांनी दिले.आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी धुळ्यासह प्रत्येक जिल्ह्यात मेडीकल कॉलेज, फिरता दवाखाना,फिरते आॅपरेशन थिएटर सुरू करू. राज्यात सर्वत्र दर्जाचे शिक्षण देण्याचा आपला प्रयत्न असेल. शिवसेना जे बोलते ते करून दाखविते असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Dhuleधुळे