शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

कॉ.अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यातून समानतेचा संदेश दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 18:25 IST

डॉ. सुखदेव थोरात: कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनास थाटात सुरूवात

ठळक मुद्देदोन दिवसीय साहित्य संमेलनाला सुरूवातअनेक मान्यवरांची उपस्थिती

आॅनलाइन लोकमतधुळे (कॉ.शरद पाटील विचारमंच) : दलित समाजावर होणाऱ्या अन्याय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला. तोच विचार अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून मांडत समानतेचा संदेश दिला.समाजाच्या अन्यायाला त्यांच्या साहित्यातून वाट मोकळी करून दिली. महाराष्ट्रात सुरू झालेली दलित साहित्याची चळवळ देशव्यापी झाली.दलित साहित्याने ख?्या अथार्ने अन्यायाला वाट मोकळी करून दिली, एक चेहरा दिला असे प्रतिपादन युजीसीचे माजी अध्यक्ष तथा संमेलनाध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.कॉम्रेड गोविंद पानसरे प्रेरित कॉ. अण्णा भाऊ साठे १०वे दोन दिवसीय साहित्य संमेलन येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात आजपासून सुरू झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. सुखदेव थोरात बोलत होते.व्यासपीठावर कामगार नेते कॉ. भालचंद्र कानगो, उदघाटक विचारवंत प्रा. गोपाळ गुरू (मुंबई), स्वागताध्यक्ष प्रा. विलास वाघ (पुणे), साहित्तिक उत्तम कांबळे, प्राचार्य डॉ. जे.बी. अडसुळे होते.डॉ. थोरात पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी दलितांची आर्थिक बाजू आणि सामाजिक बाजू मांडली आहे. मर्क्सवादात या गोष्टी मांडल्या नाहीत त्याची सुरवात अण्णा भाऊ साठे यांनी केली. दलित साहित्याचा अभ्यास करताना, दलितांचे प्रश्न, त्यांची कारणे, आणि उपाय यावर विचार करणे आवश्यक आहे. जाती, धार्मिक भेदभावावर लक्ष देऊ नका, आर्थिक सक्षमतेचा विचार करा. परंतु ही संकल्पना अजूनही दुर्लक्षित आहे. यावेळी त्यांनी मार्क्सवादात दुर्लक्षित झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विचारवंत अँजेल्स यांचा विचारांचा समन्वय याबाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली. डॉ. बाबासाहेबांचे आर्थिक विचार यावरही त्यांनी प्रकाश टाकला.प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जे.बी. अडसुळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रीती वाहने यांनी तर आभार डॉ. दीपक बाविस्कर यांनी मानले. या संमेलनासाठी धुळे शहरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे