शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

रब्बीचे क्षेत्र वाढूनही जिल्ह्याचा खतांचा साठा घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 15:31 IST

गेल्यावर्षाच्या तुलनेत  ५ हजार मेट्रीक टन साठा कमी मिळाला

ठळक मुद्देकृषी आयुक्तालयाकडे १ लाख २२ हजार ९८० मे.टन खतांची मागणीत्यापैकी ६८ हजार ७०० मे.टन खत मंजूरबियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध

आॅनलाईन लोकमत धुळे : यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. रब्बीसाठी कृषी विभागाकडून खतांचे नियोजन करण्यात आले असून, मागणी पैकी ६८ हजार ७०० मेट्रीक टन खते मंजूर झाली आहेत. गेल्यावर्षी ७३ हजार ७६० मेट्रीक टन खतांचा पुरवठा झाला होता. त्यातुलनेत यावर्षी ५ हजार ६० मेट्रीक टन खतांचा साठा कमी झाला आहे. दरम्यान शेतकºयांना खतांची कमी पडू दिली जाणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.यावर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला समाधानकारक पाऊस झाला नाही. मात्र आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबरच्या सुरवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने, शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. समाधानकारक पावसामुळे यावर्षी जिल्हयात  १ लाख २३ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी प्रस्तावित आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी रब्बीच्या पेरणीत १० ते १५ टक्यांनी वाढ झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.रब्बीसाठी कृषी विभागाने खतांचे नियोजन केले आहे. त्यानुसार  कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडे १ लाख २२ हजार ९८० मेट्रीक टन खतांची मागणी केली होती. त्यापैकी  जिल्ह्यासाठी ६८ हजार ७०० मेट्रीक टन खते मंजूर झालेली आहेत.  यात युरिया २९ हजार ७०० मे.टन, डीएपी-४९००, पोटॅश-४ हजार, सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी)- १३ हजार २००, तर एनपीके १६ हजार ९०० मेट्रीक टनाचा समावेश आहे.पाच हजार टन साठा घटला गेल्यावर्षी रब्बीचे क्षेत्र कमी होते.असे असतांनाही ७३ हजार ७६० मेट्रीक टन खताचा साठा उपलब्ध झालेला होता. यावेळी रब्बीचे क्षेत्र वाढूनही, गेल्यावर्षापेक्षा पाच हजार ६० मेट्रीक टन साठा घटल्याचे कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.६८ हजार ६२२ क्विंटल बियाण्यांची मागणीरब्बीसाठी ६८ हजार ६२२ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे. यात महाबीजकडून ४७ हजार ९३७ क्विंटल, तर खाजगी कंपन्यांकडून २० हजार ६८५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे.बियाणे उपलब्धमहाबीजकडून  बियाणे उपलब्ध झालेली आहेत. यात गहू- १३हजार १४० क्विंटल, हरभरा- २७७० क्विंटल, भूईमुग-२२५० क्विंटल, सुधारित रब्बी ज्वारी-७३५ तर सूर्यफुलाचे -१० क्विंटल बियाणे उबलब्ध आहे.खते कमी पडू देणार नाही : बैसाणेरब्बीसाठी खतांचे नियोजन करण्यात आलेले आहे. शेतकºयांना खतांची अडचण भासू देणार नाही. मागणीनुसार पुरवठा होत असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भालचंद्र बैसाणे यांनी सांगितले.