शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
4
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
5
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
6
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
7
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
8
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
10
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
11
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
12
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
13
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
14
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
15
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
16
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
17
“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

धुळे, नंदुरबार जिल्ह्यात साडेचार हजार क्विंटल तूर खरेदीअभावी पडून

By admin | Updated: April 24, 2017 17:51 IST

नाफेडतर्फे सुरू असलेली खरेदी केंद्रे बंद झाल्यानंतर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात मिळून सुमारे साडेचार हजार क्विंटल तुरीची खरेदी शिल्लक राहिली आहे.

 धुळे, दि.24- नाफेडतर्फे सुरू असलेली खरेदी केंद्रे बंद झाल्यानंतर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात मिळून सुमारे साडेचार हजार क्विंटल तुरीची खरेदी शिल्लक राहिली आहे. धुळे जिल्ह्यात 22 एप्रिलर्पयत दोन केंद्रे मिळून 29 हजार 794.50 क्विंटल तर नंदुरबार जिल्ह्यात दोन केंद्रे मिळून 28 हजार 404.50 क्विंटल अशी एकूण 58 हजार 199 क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.

धुळे व शिरपूर खरेदी केंद्रांवर प्रत्येकी 200 क्ंिवटल तूर खरेदीची शेतक:यांना प्रतीक्षा आहे. ही तूर केंद्रांवर वाहनांमधून आणण्यात आली आहे. तर नंदुरबार केंद्रावर आवक निरंक असून शहादा केंद्रावर मात्र सुमारे 200 शेतक:यांनी तूर विक्रीसाठी आगावू नोंदणी केली आहे. त्यांची सुमारे 4 हजार क्विंटल तूर खरेदी शिल्लक आहे, अशी माहिती जिल्हा विपणन अधिकारी (डीएमओ) के.एस. शिंदे यांनी दिली. 
या एकूण तुरीच्या खरेदीपोटी 4 हजार 160 शेतक:यांचे मिळून 29 कोटी 39 लाख रुपयांचे पेमेंट झाले आहे. त्या पैकी 31 मार्चर्पयत खरेदी केलेल्या तुरीच्या खरेदीपोटी दोन्ही जिल्ह्यातील 3 हजार 305 शेतक:यांचे 24 कोटी 60 लाख रुपये पेमेंट अदा करण्यात आले आहे. तर 855 शेतक:यांचे चुकारे बाकी आहेत. त्या चुका:यांची रक्कम 4 कोटी 79 लाख रुपये आहे. सोमवारी त्यापैकी 1 कोटी 36 लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे.