शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

धुळे जिल्ह्यात नुकसान भरपाईसाठी पीक विमा अर्ज भरण्याची कार्यवाही संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 11:46 IST

१ नोव्हेंबरपर्यंत फक्त १९२१ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त, गती वाढविण्याची गरज

आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिप पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाईसाठी पीक विमा अर्ज भरण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. परंतु पीक विमा अर्ज भरण्याची कार्यवाही अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. १ नोव्हेंबरपर्यंत ७६ हजार ८०२ पैकी १ हजार ९२१ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती कृषी उपसंचालक एस.डी. मालपुरे यांनी जिल्हाधिकाºयांना दिली आहे.जिल्ह्यात यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे ४ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. त्यात कपाशीची २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. मात्र गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ३ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.दरम्यान शासनाच्या निर्देशानंतर कृषी व महसूल विभागाने पंचनामे सुरू केलेले आहेत.जिल्ह्यात २०१९-२० अंतर्गत ७६ हजार ८०२ शेतकºयांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतलेला आहे.मात्र स्थानिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी या योजनेत सहभागी झालेल्या शेतकºयांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत विमा कंपनी किंवा संंबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, महसूल विभाग, व बॅँकेस विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा असे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे शेतकºयांना करण्यात आले होते. अर्ज प्राप्त झाल्यानंतरच विमा कंपनी पंचनामे करून नुकसान भरपाई देत असते.१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील फक्त १ हजार ९२१ शेतकºयांचे अर्ज विमा कंपनीकडे प्राप्त झाले होते. अपेक्षेनुसार किमान आतापर्यंत ५० हजारपेक्षा अधिक अर्ज प्राप्त होणे गरजेचे होते.पीक विम्यासाठी अर्ज भरून घेण्याचे प्रमाण अतिशय धीम्यागतीने सुरू असल्याबद्दल जिल्हाधिकाºयांनीही यावेळी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान अर्ज भरण्याच्या कामाला गती देण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना केली.

टॅग्स :Dhuleधुळे