शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

ग्रामसभांची माहिती जिल्हा परिषदेत वेळेवर पोहचेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 13:45 IST

सभा झाल्या की नाही याचीच माहिती पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेत वेळेवर प्राप्त होत नसल्याचे समोर आलेले आह़े

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 14 - विशिष्ठ दिवशी ग्रामसभा घेणे, चर्चा करून आढावा सादर करण्याच्या सूचना शासनाकडून वेळोवेळी देण्यात येतात़ मात्र, सभा झाल्या की नाही याचीच माहिती पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेत वेळेवर प्राप्त होत नसल्याचे समोर आलेले आह़े यासाठी वेळोवेळी सूचना देऊनही त्याचा काहीही उपयोग होत नाही़ 1 मे रोजी झालेल्या ग्रामसभांची ग्रामपंचायतनिहाय माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही़  ग्रामीण भागात ग्रामस्थांना शासनाच्या कोणत्या योजना सुरू  आहेत, त्या योजनेचा लाभ आपल्या गावातील किती ग्रामस्थांना घेता येऊ शकतो, गावात कोणत्या सुविधांची आवश्यकता आहे, यासह आनुषंगिक बाबी ग्रामसभेच्या माध्यमातून सांगितल्या जात असतात़ यासाठी ग्रामसभा घेणे आवश्यक आह़े ग्रामस्थांना विशेष अधिकारदेखील वापरता येतो़ माहितीचा अभावशासनाच्या धोरणानुसार विशिष्ट दिवशी या ग्रामसभा घेण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आह़े त्यानुसार ग्रामसभा झाल्या का? झाल्या असल्यास त्याची माहिती पंचायत समितीर्पयत पोहचण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची आह़े मात्र 1 मेच्या ग्रामसभेला तब्बल 13 दिवस होऊनदेखील जिल्ह्यातील 551 ग्रामपंचायतींपैकी किती ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेतल्या आहेत, त्याची माहिती अद्यापर्पयत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागार्पयत आलेली नाही़ पंचायत स्तरावर वारंवार मागणी करूनही त्याकडे गट विकास अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे यातून समोर आलेले आह़े त्यामुळे जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा झाल्या याची स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध नसल्याचे पुन्हा एकदा समोर आलेले आह़े दरम्यान, ग्रामपंचायतींनी ग्रामसभांची माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत़ अहवाल बंधनकारकग्रामीण भागात ग्रामसभा घेतल्या गेल्यानंतर त्यांचा अहवाल हा पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी यांच्याकडे लवकरात लवकर सादर केल्यानंतर त्या सभांची माहिती संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणे बंधनकारक आह़े मात्र असे होत नाही़ आजवर झालेल्या विविध ग्रामसभांच्या माहितीची उदासीनता आजही कायम आह़े शासनाने ठरवून दिलेल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेणे आणि त्याचा अहवाल पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे पाठविणे बंधनकारक आह़े तालुक्यातील चारही गट विकास अधिका:यांनी 1 मे रोजी झालेल्या ग्रामसभेचा अहवाल तातडीने पाठविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत़ लवकरात लवकर अहवाल सादर न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल़ - ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी