शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

ग्रामसभांची माहिती जिल्हा परिषदेत वेळेवर पोहचेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 13:45 IST

सभा झाल्या की नाही याचीच माहिती पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेत वेळेवर प्राप्त होत नसल्याचे समोर आलेले आह़े

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 14 - विशिष्ठ दिवशी ग्रामसभा घेणे, चर्चा करून आढावा सादर करण्याच्या सूचना शासनाकडून वेळोवेळी देण्यात येतात़ मात्र, सभा झाल्या की नाही याचीच माहिती पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेत वेळेवर प्राप्त होत नसल्याचे समोर आलेले आह़े यासाठी वेळोवेळी सूचना देऊनही त्याचा काहीही उपयोग होत नाही़ 1 मे रोजी झालेल्या ग्रामसभांची ग्रामपंचायतनिहाय माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही़  ग्रामीण भागात ग्रामस्थांना शासनाच्या कोणत्या योजना सुरू  आहेत, त्या योजनेचा लाभ आपल्या गावातील किती ग्रामस्थांना घेता येऊ शकतो, गावात कोणत्या सुविधांची आवश्यकता आहे, यासह आनुषंगिक बाबी ग्रामसभेच्या माध्यमातून सांगितल्या जात असतात़ यासाठी ग्रामसभा घेणे आवश्यक आह़े ग्रामस्थांना विशेष अधिकारदेखील वापरता येतो़ माहितीचा अभावशासनाच्या धोरणानुसार विशिष्ट दिवशी या ग्रामसभा घेण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आह़े त्यानुसार ग्रामसभा झाल्या का? झाल्या असल्यास त्याची माहिती पंचायत समितीर्पयत पोहचण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची आह़े मात्र 1 मेच्या ग्रामसभेला तब्बल 13 दिवस होऊनदेखील जिल्ह्यातील 551 ग्रामपंचायतींपैकी किती ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेतल्या आहेत, त्याची माहिती अद्यापर्पयत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागार्पयत आलेली नाही़ पंचायत स्तरावर वारंवार मागणी करूनही त्याकडे गट विकास अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे यातून समोर आलेले आह़े त्यामुळे जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा झाल्या याची स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध नसल्याचे पुन्हा एकदा समोर आलेले आह़े दरम्यान, ग्रामपंचायतींनी ग्रामसभांची माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत़ अहवाल बंधनकारकग्रामीण भागात ग्रामसभा घेतल्या गेल्यानंतर त्यांचा अहवाल हा पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी यांच्याकडे लवकरात लवकर सादर केल्यानंतर त्या सभांची माहिती संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणे बंधनकारक आह़े मात्र असे होत नाही़ आजवर झालेल्या विविध ग्रामसभांच्या माहितीची उदासीनता आजही कायम आह़े शासनाने ठरवून दिलेल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेणे आणि त्याचा अहवाल पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे पाठविणे बंधनकारक आह़े तालुक्यातील चारही गट विकास अधिका:यांनी 1 मे रोजी झालेल्या ग्रामसभेचा अहवाल तातडीने पाठविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत़ लवकरात लवकर अहवाल सादर न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल़ - ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी