शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

धुळे जिल्ह्यात भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 17:57 IST

आवक वाढीचा परिणाम : मेथी, कोथिंबीरीची जुडीने विक्री

ठळक मुद्देआवक वाढल्याचा परिणाम मेथी, कोथिंबिरीची २-३ रूपये दराने विक्री वांग्याच्या १२ किलोच्या गोणीस अवघा ५० रुपये भाव

सुरेश विसपुते । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बाजारात सध्या भाजीपाल्याची मोठी आवक होत असून त्याचा परिणाम दरात घसरण होण्यात झाला आहे. मेथी, कोथिंबिरीची तर दोन-तीन रूपये दराने जुडीने विक्री होत आहे. अपवाद वगळता सर्वच भाज्यांच्या दरात मोठी घट झाल्याचे पहावयास मिळत आहे. ही स्थिती महिनाभर कायम राहणार असल्याचे संकेत आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या जिल्ह्यासह जळगाव, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड भागातून रोज भाजीपाल्याची  आवक होत असून त्यात सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात तसेच ओखी वादळाच्या प्रभावामुळे नुकत्याच झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकºयांचा कल भाजीपाला विक्रीकडे कल वाढला आहे. परंतु यामुळे आवक वाढल्याने दर घसरले आहेत. वांग्याच्या १२ किलोच्या गोणीस मिळतात अवघे ५० रुपये वांग्यांचीही मोठी आवक होत असून १० ते १२ किलोच्या गोणीला अवघे ५० रुपये मिळत आहेत. गेल्या १५ दिवसांत भाज्यांच्या दरात प्रतिकिलो १० ते १५ रुपयांची घट झाल्याचे दत्तू नाना महाले व्हेजिटेबल कंपनीचे शिरीष देवरे यांनी सांगितले.मेथी, कोथिंबिरीचे हाल सध्या बाजारात सर्वच भाज्यांचे दर गडगडले असल्याचे दिसत आहे. फ्लॉवर अवघे ५-६ रूपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. सर्वात जास्त हाल मेथी व कोथिंबिरीचे होत आहेत. शहरातील प्रत्येक रस्त्यावर मेथी, कोथिंबिरीचे ढीग लावून विक्रेते, प्रसंगी शेतकरी त्यांची विक्री करत आहेत. आवक प्रचंड झाल्याने अवघ्या २-३ रुपये जुडी या दराने विक्री होत आहे.