शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दररोज ७० हजार लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 11:55 IST

गळतीच्या दुरूस्तीसाठी दोन दिवस जलवाहिनी बंद

ठळक मुद्देगळत्यांमधून दररोज सरासरी १४ टँकर पाण्याची नासाडी २५ वर्षांचा कालावधी उलटूनही जलवाहिनी सुस्थितीत तापी जलवाहिनीवरून ६० टक्के शहराला पाणीपुरवठा होतो़ 

आॅनलाईन लोकमतधुळे  : महापालिकेच्या तापी जलवाहिनीला लागलेल्या गळतींमधून दररोज सरासरी १४ टँकर अर्थात ७० हजार ते १ लाख लिटर पाण्याची नासाडी होत असून हे प्रमाण एकूण पाणीपुरवठ्याच्या १ टक्क्यापेक्षाही कमी असल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली़ गळत्यांच्या दुरूस्तीसाठी बुधवार व गुरूवार असे दोन दिवस जलवाहिनी बंद ठेवली जाणार आहे़ महापालिकेने अमृत योजनेंतर्गत अक्कलपाडा ते हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी प्रस्तावित केली असून या जलवाहिनी साठी काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती़ या बैठकीत तापी जलवाहिनीतून होणाºया पाणी नासाडीचा विषय चर्चिला गेला़ त्यावेळी तापी जलवाहिनीला लागलेल्या गळत्यांतून दररोज नेमक्या किती पाण्याची नासाडी होते, याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाºयांसह मनपा अधिकाºयांनी पाहणी केली़ तापी जलवाहिनीला लागलेल्या गळत्यांमधून दररोज सरासरी १४ टँकर पाण्याची नासाडी होत असल्याचे समोर आले आहे़ अर्थात हे प्रमाण जलवाहिनीवरून होणाºया एकूण पाणीपुरवठ्याच्या १ टक्का आहे़ त्यामुळे जवळपास २५ वर्षांचा कालावधी उलटूनही जलवाहिनी सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ तापी जलवाहिनी अस्तित्वात आल्यापासून जलवाहिनीच्या देखभाल व दुरूस्तीच्या कामांवर कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला आहे़ तापी जलवाहिनी १९९१ पासून कार्यान्वित  असून या जलवाहिनीवरून ६० टक्के शहराला पाणीपुरवठा होतो़