शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कवडीमोल भावात कापूस विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 10:58 IST

अर्थे परिसर : कापसाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग

लोकमत न्यूज नेटवर्कअर्थे : कापसाला योग्य भाव नसल्याने शिरपूर तालुक्यातील अर्थे परिसरातील शेतकºयांचा अपेक्षाभंग झाला आहे. अखेर स्थानिक व्यापाºयांना मिळेल त्या दराने कापूस विक्री करण्याकडे शेतकºयांचा कल दिसून येत आहे.खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी असतानाही परिसरातील शेतकºयांनी शेतात कापूस लागवड केली. कुपनलिकेतील जेमतेम पाण्याचा वापर करीत ठिबक सिंचनाच्या माध्यमातून कमी पाण्यावर कापसाचे उत्पन्न घेतले. परंतू यावर्षी कापसाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे कापसाचा भाव वाढेल या आशेने शेतकºयांनी घरातच कापूस साठवून ठेवला होता. परंतू मकरसंक्रांतीनंतरही कापसाचे भाव न वाढल्याने कापूस घरातच पडून आहे.साठविलेल्या कापसाला कीडशेतात आलेला कापूस घरातच दोन ते तीन महिने पडल्यामुळे या कापसाला किड लागली आहे. यामुळे शेतकºयांच्या कुटुंबातील सदस्यांना बारीक पुटकुळ्या येत आहेत. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.शेतकºयांच्या घरात वेचणीनंतर जेव्हा कापूस आला तेव्हा कापसाचे भाव सहा ते सात हजाराच्या पुढे होते. कापसाच्या भावात अजून वाढ होईल, या आशेने शेतकºयांनी आपल्या घरातच कापूस भरून ठेवला होता. मात्र, जागतिक बाजारपेठेत व भारताशेजारील देशात कापसाला उठाव नसल्याने भाव घसरले आहेत. कापसाचे भाव ५४०० ते ५५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. भाव वाढतील, या आशेने शेतकरी अजूनही कापूस विकायला तयार नाहीत. त्यामुळे घरातील कापसाला कापसाला किडे लागले आहेत. यामुळे उन्हाळ्याच्या अगोदर कापूस जर विकला गेला नाही तर शेतकºयांना कापसामुळे विविध त्वचारोगांना सामोरे जावे लागणार आहे.यावर्षी कापसाची लागवड जास्त झाली. मात्र, त्यापटीत उत्पन्न कमीच मिळाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे भाव सात ते आठ हजार रुपयांपर्यंत पोहोचतील, या आशेने शेतकºयांनी कापूस आपल्या घरातच साठविला.अर्थे परिसरासह शिरपूर तालुक्यात शासनाकडून बाजार समितीत व इतर ठिकाणी कापसाची खरेदी होताना दिसत नाही. त्यामुये मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील व स्थानिक व्यापाºयांना कापूस विकण्याकडे शेतकºयांचा कल आहे. येत्या काही दिवसात योग्य भाव न मिळाल्यास मिळेल त्या दराने कापूस विकण्याशिवाय शेतकºयांपुढे पर्याय उरलेला नाही.

टॅग्स :agricultureशेती