शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

प्रभाग समित्या गठित करण्यासाठी संपर्क अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:44 IST

धुळे : शहरात प्रभाग समित्या गठित व्हाव्यात व जनतेच्या समस्या महानगरपालिकेपर्यंत पोहोचाव्या यासाठी नगर राज बिल समर्थन मोर्चाकडून संपर्क ...

धुळे : शहरात प्रभाग समित्या गठित व्हाव्यात व जनतेच्या समस्या महानगरपालिकेपर्यंत पोहोचाव्या यासाठी नगर राज बिल समर्थन मोर्चाकडून संपर्क अभियान राबविले जात आहे. पत्रक प्रसिद्ध करून त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, प्रभाग समित्या गठित व्हाव्यात व नगर राज कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी, नगरराज बिल समर्थन मंच धुळे व सद्भावना संघ मुंबई गेल्या तीन वर्षांपासून जनजागृतीचे करत आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत प्रत्यक्ष संपर्क करणे शक्य नसल्यामुळे ऑनलाइन बैठका घेतल्या जात होत्या. आता यापुढे शहरातील सर्व प्रभागांत समित्या गठित करून नगरराज बिलाची प्रभावी अंमलबजावणी केली जाण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

ज्याप्रमाणे गावांमध्ये ग्रामसभा होऊन गावाच्या विकासावर चर्चा केली जाते, त्याप्रमाणे प्रभागसभा घेण्याबाबत कायद्यात सांगितले आहे. मात्र कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. कायद्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी मुंबई सद्भावना संघाचे संयोजक वर्षा विद्या विलास, प्रभा तिरमारे, विधी अध्ययन व संशोधन केंद्राचे अविनाश पाटील आदी मान्यवर धुळे दौऱ्यावर येणार असून, प्रत्येक प्रभागात संपर्क प्रमुखाची निवड करण्यात येणार आहे. अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर, रामदास जगताप, नवल ठाकरे, चंद्रवीर सावळे यांनी केले आहे.