शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जिल्हाधिकारी व शिवसेनेच्या पदाधिकाºयामध्ये खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 14:06 IST

शेतकरीही संतप्त : कार्यालयात मांडला ठिय्या; पोलिसांना पाचारण

ठळक मुद्दे० घटनास्थळी पोलिसांना पाचारण.० जिल्हाधिकारी कार्यालयातील वातावरण तापले. ० शेतकºयांच्या प्रश्नासंदर्भात सोमवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार बैठक.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :  राष्टÑीयकृत बॅँकामार्फत शेतकºयांची होणारी पिळवणूक थांबवावी, या मागणीसाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा शिंदखेडा पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे हे काही शेतकºयांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी  जिल्हाधिकारी व त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. परिणामी, संतप्त शेतकरी व सोनवणे यांनी कार्यालयातच ठिय्या मांडला. परिस्थिती चिघळू नये, म्हणून जिल्हाधिकाºयांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले. शनिवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गेल्या दोन वर्षांपासून शिंदखेडा तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. परिणामी, अनेक शेतकरी पुनर्गठीत कर्जासाठी बॅँकांच्या फेºया मारत होते. परंतु, राष्टÑीयकृत बॅँकांनी शेतकºयांना दाद दिली नाही. त्यात कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर एसबीआय बॅँकेने शेतकºयांना विश्वासनात न घेता परस्पर पुनर्गठीत कर्जामध्ये टाकले. त्यातून शेतकºयांना वगळावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी घेतली भेट राष्टÑीयकृत बॅँकांचा हुकूमशाही कारभार थांबविण्यासाठी गेल्या दोन दिवसांपूर्वी शानाभाऊ सोनवणे यांनी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना  रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाच्या अधिकाºयांना चर्चेसाठी बोलवून शेतकºयांचा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोनवणे व शेतकरी हे शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. परंतु, आरबीआयचे अधिकारी न आल्यामुळे  सोनवणे व शेतकरी संतप्त झाले. ही काय पद्धत झाली का?आरबीआयच्या अधिकाºयांना तत्काळ बैठकीला बोलवा? अशी मागणी शानाभाऊ सोनवणे यांनी लावून धरत चक्क जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांच्या खूर्चीसमोरच ठिय्या मांडला. त्यावेळी ‘ही काय पद्धत झाली काय’? असे जिल्हाधिकारी आंदोलनकर्त्यांना म्हणाले. त्यानंतर शानाभाऊ यांनी आवाज वाढविण्यास सुरुवात केली. त्याला उत्तर देताना पुन्हा जिल्हाधिकारी यांनी त्यांना आवाज खाली करा? असे म्हटले. त्यानंतर सोनवणे यांनी ही लोकशाही आहे, असे सांगितले. लोकशाही असली तर ही काय आवाज वाढविण्याची पद्धत झाली काय? असे जिल्हाधिकाºयांनी सांगताच त्यांच्या दालनातील वातावरण चांगलेच तापले.  तत्काळ जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार घटनास्थळी पोलिसांना पाचारण करावे लागले.अन् आंदोलनकर्ते झाले शांत  जिल्हाधिकारी दालनात पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांना उठवून खूर्चीवर बसविले. जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनीही आरबीआयच्या अधिकाºयांशी संपर्क साधला. राष्टÑीयकृत बॅँकांमध्ये शेतकºयांना अडचणी येत असून त्यासंदर्भात चर्चा करायची आहे, असे सांगत  सोमवारी दुपारी चार वाजता बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविले आहे. त्यानुसार  सोमवारी होणाºया बैठकीत शेतकºयांना येणाºया अडचणींबाबत चर्चा केली जाणार असून त्या सोडविण्यासाठी ठोस निर्णय घेतला जाणार आहे. 

 

गेल्या दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन गेलो होते. राष्टÑीयकृत बॅँकाकडून शेतकºयांची होणारी पिळवून थांबविण्यासाठी आरबीआयच्या अधिकाºयांशी आज चर्चा करणार असे ठरले होते. परंतु, अधिकारी आलेच नाही. त्यामुळे दालनात ठिय्या आंदोलन करावे लागले. आता या प्रश्नी सोमवारी दुपारी बैठक होणार असल्याचे आश्वासन मिळाले आहे. - शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना