शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती राजवटीनंतर सत्ता स्थापनेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 12:02 IST

सरकार स्थापनेबाबत विश्वास : लोकप्रतिनिधीकडून एकमेकांवर दोषारोप ; राष्ट्रवादीकडून भाजपाचा निषेध

धुळे : राज्यात सत्ता स्थापन् करण्यासाठी राष्टपदींनी महायुतीसह आघाडी सरकारला आंमत्रित केले होते़ मुदतीपूर्वी राष्ट्रवादी पक्षाला देखील सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागु करण्यात आले़ याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीकडून सत्ता स्थापनेसाठी दावा-प्रतिदावा केला जात आहे़भाजप सरकार सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होईलराज्यात राष्ट्रपती राजवट जरी लागु असले तरी पंधरा दिवसाच्या आत भाजप सरकार सत्ता स्थापन करण्यात निश्चित यशस्वी होईल़-डॉफ़ारूख शाह-आमदार, धुळे शहरराज्याला राष्ट्रपती राजवटलागणे हे दुदैवराज्यातील जनतेने अतिशय स्पष्ट बहुमत दिले असताना सरकार स्थापन होणे महत्वाचे होते, परंतु तसे न होणे हे दुर्देवी आहे़ त्यामुळे जनतेची गैरसोय होईल या स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका आवश्यक असल्याने स्थिर सरकार मिळण्यासाठी सर्वच पक्षानी प्रयत्न करावे-जयकुमार रावलआमदार शिंदखेडाराष्ट्रवादीतर्फे भाजपसरकारच्या मनमानीचा निषेधभाजपाला कंटाळून शिवसेना सत्तेतून बाहेर पडली होती़ राष्ट्रवादी काँंग्रेस पक्षांनी शेतकऱ्यांचा हिताचा विचार करून शिवसेनेला पाठिबा दिला होता़ राज्यपालांनी घटनाबाह्य निर्णय घेऊन मुदतीच्या आत प्रस्ताव पाठविल्याने सत्ता स्थापन करण्यात अपयश आले़ मनमानी करणाºया सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत़-किरण शिंंदेजिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीभाजपाच्या स्वार्थी पणामुळे राष्ट्रपती लागवट लागूमोदीचे भाजपाचे सरकार स्वार्थी असल्याने राष्ट्रपती राजवट लागु होण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाला कमी वेळ दिला़ त्यामुळे सत्ता स्थापन करण्यात अपयश आले़ मात्र याचा काहीही उपयोग होणार नाही़ सत्ता ही भाजप विरहीतच असणार आहे़-युवराज करनकाळजिल्हाध्यक्ष काँग्रेसराज्यात महायुतीचे पुन्हासरकार स्थापन होईलभाजप सरकारला जनादेश मिळाला आहे़ त्यामुळे सत्ता देखील भाजपाची राहील़ दोन्ही पक्षांनी चर्चा करून सरकार स्थापन करावे अशी अपेक्षा-काशिराम पावराआमदार, शिरपूरभाजपाला राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई झाली होतीभाजपाला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई झाली होती़ त्यामुळे भाजपाला २३ तास तर भाजपाला ४८ तासांची वेळ दिली गेली होती़ त्यामुळे अल्पवेळेत शिवसेनेला सत्ता स्थापना करता येवू शकली नाही़ चुकीच्या पध्दतीने राजवट लागू करण्यात आल्याची माहिती ज्येष्ट कायदे तज्ञांनी देखील मान्य केले आहे़- हिलाल माळीशिवसेना, जिल्हाध्यक्षशिवसेनेच्या आठमुटे पणामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट योगराष्ट्रपती राजवट लागु होणे ही दु:खाची गोष्ट आहे़ महायुतीकडे संख्याबळ असतांनाही शिवसेनेच्या आडमुठेपणाने सत्ता स्थापन करता येवू शकली नाही़ निवडणूकीपूर्वी ज्यांना आपण शिव्या देते होतो़ त्याच्यासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय चुकीचा आह़े-अनुप अग्रवालजिल्हाध्यक्ष भाजपा