शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

धुळे बाजार समितीत ‘सीसीटीव्ही’ची नजर!

By admin | Updated: July 4, 2017 15:28 IST

45 एकर क्षेत्रात 26 कॅमे:यांद्वारे लक्ष. शेतकरी, व्यापा:यांची सुविधा; वार्षिक साडेचारशे कोटींची उलाढाल

सुरेश विसपुते /ऑनलाईन लोकमत 
धुळे,दि.4 - बाजार समितीत होणा:या चोरीच्या घटना टाळण्यासाठी संपूर्ण आवारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे:यांमुळे परिणामकारक यश मिळाले आहे. 45 एकर क्षेत्रात असलेल्या बाजार समितीतील घटना घडामोडींवर 26 कॅमे:यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे. अशी व्यवस्था करणारी जिल्ह्यातील ही पहिलीच बाजार समिती ठरली आहे. 
धुळे बाजार समितीने वर्षभरापूर्वी चोरीच्या छोटय़ा-मोठय़ा घटनांना प्रतिबंध बसावा तसेच बाजार समितीच्या भव्य आवारातील संपूर्ण घटना, घडामोडींवर नियंत्रण व लक्ष ठेवता यावे यासाठी स्वनिधीतून मोक्याच्या जागांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण आवार सीसीटीव्हीच्या नियंत्रणात आणण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागला. एकूण 26 कॅमेरे लावण्यात आले आहेत. 
विद्यमान सभापती सुभाष देवरे व संचालक मंडळाने हा निर्णय घेत पूर्ण केला. या कामाकरीता बाजार समितीला सुमारे 3 लाख रुपये खर्च आला. मात्र यामुळे आता बाजार समितीच्या 45 एकर क्षेत्रावर एकाचवेळी लक्ष ठेवून नियंत्रण राखण्याचे काम सोपे झाले आहे. मंगळवारी बाजाराच्या दिवशी होणा:या भुरटय़ा चो:यांना यामुळे पूर्णपणे आळा बसला आहे. या शिवाय शेतक:यांनी विक्रीसाठी आणलेला माल अनवधानाने कोणी घेऊन गेला, इकडे-तिकडे ठेवला गेला तर त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मोठी मदत होते. बाजार समितीत व्यापा:यांचा त्यांनी खरेदी केलेला माल मोठय़ा प्रमाणात असतो. चुकून त्यातील काही कट्टे दुस:या गाडीत भरले गेले असतील, तर तेही लक्षात येण्यास यामुळे मदत होते. त्यामुळे नुकसान व  परिणामी होणारा मनस्ताप टाळण्यास मोठीच मदत झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 
राज्यात स्थापन झालेली दुसरीच बाजार समिती! 
ब्रिटीश राजवटीत 1 सप्टेंबर 1930  रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. ब्रिटीश सरकारने नेमलेल्या रॉयल कमिशनने शेतमाल खरेदी-विक्रीसाठी एक स्वतंत्र संस्था असावी, अशी शिफारस अहवालाद्वारे सरकारला केली होती. त्यानंतर राज्यात वाशिम जिल्ह्यात लाडकारंजा येथे 1885 साली पहिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. त्यानंतर धुळे येथे दुस:या बाजार समितीची स्थापना करण्यात आली होती. 
फळ-भाजीपाला खरेदी-विक्री नियमनाचा पहिला मान!
1974 साली फळ व भाजीपाला खरेदी-विक्रीचे नियमन करणारी राज्यातील पहिली बाजार समिती ठरण्याचा मान या बाजार समितीला मिळाला. तत्पूर्वी बाजार समितीत केवळ धान्याचीच खरेदी-विक्री होत असे. आता या बाजार समितीत गुरांच्या बाजारासह 62 कम्युनिटी निर्माण झाल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.