शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

धुळे जिल्ह्यात मराठीच्या पेपरला कॉपी करतांना दोघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 16:18 IST

भरारी पथकांच्या भेटी, ६३ केंद्रावर ३० हजार ४७८ विद्यार्थी प्रविष्ट

ठळक मुद्देकॉपीचे किरकोळ प्रकार वगळता परीक्षा शांततेतभरारी पथकांनी दिल्या भेटीमुख्य कार्यकारी अधिकाºयांनीही काही केंद्राची केली पहाणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महाराष्टÑ राज्य माध्यमिक मंडळ शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाºया दहावीच्या परीक्षेला गुरूवारपासून सुरूवात झाली. मराठीच्या पेपरला कॉपी करतांना भरारी पथकाने दोन विद्यार्थ्यांना पकडले. ग्रामीण भागातील काही केंद्रावरही किरकोळ कॉपीचे प्रकार घडले.या परीक्षेसाठी जिल्ह्यात ३० हजार ४७८ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. ६३ केंद्रावर ही परीक्षा सुरू झालेली आहे. धुळे शहरात १३ केंद्रावर ही परीक्षा होत असून, जिल्ह्यात फक्त ४ उपद्रवी केंद्राची नोंद आहे.दहावाजेपासूनच गर्दीबोर्डाचा पहिला पेपर असल्याने, सकाळी  दहावाजेपासूनच परीक्षा केंद्रात  विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली होती. केंद्रात आल्यावर अनेक विद्यार्थी आपला नंबर कोणत्या हॉलमध्ये आहे, याची चाचपणी करतांना दिसून येत होते.परीक्षार्थींना केंद्रापर्यंत सोडण्यासाठी काहींचे पालक, मित्र आल्याने, केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. त्यामुळे   परीक्षा केंद्राबाहेर वाहतुकीची कोंडी झालेली होती.प्रवेशद्वाराजवळच अंगझडतीबारावीच्या परीक्षेला झालेला कॉपीचा प्रकार बघून मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी केंद्रसंचालक, पर्यवेक्षकांची चांगलीच कान उघडणी केली होती. परीक्षा केंद्रात कॉपी झाल्यास, गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्याचा परिणाम दहावीच्या पेपरला दिसून आला. कॉपी होवू नये म्हणून विद्यार्थी-विद्यार्थिनींची शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच तपासणी केली जात होती. त्यानंतरच विद्यार्थ्यांना आत सोडण्यात येत होते.१०.५० वाजता विद्यार्थ्यांच्याहाती पेपर१०.५० वाजताप्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातीयावेळी परीक्षा केंद्रात १०.५० वाजताच विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्न पत्रिका मिळाली. त्यामुळे दहा मिनीटे विद्यार्थ्यांना पेपर अवलोकन करण्यास अवधी मिळाला.दरम्यान परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसमक्षत प्रश्नपत्रिकेचे पाकीट उघडण्यात आले.दोन विद्यार्थ्यांना पकडलेपेपर सुरू असतांना माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांनी धुळ्यात एकाला तर माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे यांनी पिंपळनेर येथील केंद्रावर एका विद्यार्थ्याला मराठीच्या पेपरला कॉपी करतांना पकडले.भरारी पथकांच्या भेटीदरम्यान परीक्षेसाठी पाच भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली असून, या पथकांनी वेगवेगळ्या केंद्रांना भेटी दिल्या.