शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

बँक कर्मचाऱ्यांची पगारवाढ होत नसल्याने संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:35 IST

शासनाने बँकांच्या खासगीकरणाला सुरुवात केली आहे. सर्व बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. खासगीकरणानंतर बँकांचे मालक ...

शासनाने बँकांच्या खासगीकरणाला सुरुवात केली आहे. सर्व बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. खासगीकरणानंतर बँकांचे मालक वेगळे राहणार असल्याने सरकारचे बँकांवर नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे सरकारी योजना राबविताना अडचणी येऊ शकतात. सामान्य जनतेचा पैसा सार्वजनिक क्षेत्रातील बँका सांभाळतात. त्यात ९० लाख कोटींच्या ठेवीच्या सुरक्षिततेचे काय होणार, तो पैसा मोठ्या उद्योगांच्या मालकीचा करावयाचा की सुरक्षित ठेवायचा, हा प्रश्न आहे. सरकारी बँका खासगी भांडवलदारांच्या हातात देऊ नयेत, यासाठी बँक अधिकारी व कर्मचारी यांनी विरोध केला जात आहे.

सरकारी बँकांवर सर्व सामान्य नागरिकांचा विश्वास आहे, हा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी देशभरातील बँका अधिकारी व कर्मचारी १५ व १६ मार्च अशा दाेन दिवसांसाठी संपावर जात आहे.

यावेळी सोमवारी बँकेच्या बाहेर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आले. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष संजय गिरासे, उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, शिवाजी भामरे, लक्ष्मीकांत जोशी, निरजंन सूर्यवंशी, नरेंद्र वडनेरे, आनंदा सोनवणे, मोहन महाले, हेमंत कुलकर्णी, प्रमोद वेल्हणकर, सचिन येवले, राजेंद्र चव्हाण आदींची नावे आहेत.