शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

पथनाट्यातून मुलांच्या सुरक्षेबाबत जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 16:00 IST

भारत यात्रा : आर. आर. पाडवी नूतन विद्यालय व शहरात प्रबोधनात्मक कार्यक्रम

ठळक मुद्देयाप्रसंगी भारत यात्रेचे प्रमुख सहकारी यांच्या नेतृत्वात सकाळी आठ वाजता रॅली काढण्यात आली.रॅलीद्वारे मुलांच्या सुरक्षिततेबाबत नेमके काय केले पाहिजे? यावर आधारित प्रबोधन करण्यात आले. ही रॅली नूतन पाडवी विद्यालयातून निघाल्यानंतर रेल्वे स्टेशन, जिल्हा सत्र न्यायालय, फाशीफूल मार्गे पुन्हा नूतन पाडवी विद्यालयात आली. तेथे रॅलीचा समारोप झाला. यात सहभ यावेळी उपस्थित शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांनी यापुढे मुलांचे लैंगिक शोषण होणार नाही, यासाठी प्रयत्नशील राहू, अशी शपथ घेतली. पुढे ही भारतयात्रा इंदौरकडे रवाना झाली.

अधिकारी रत्ना वानखेडकर, संगीता पाटील, गायत्री भामरे, जगदीश झिरे, योगेश धनगर, जयेश चौधरी, दीपक रंधे, मनीषा शिंदे आदी उपस्थित होते. मुलांशी संवाद साधा!भारत यात्रेचे प्रमुख भगवान तिगले व इतर मान्यवरांनी केलेल्या मनोगतात सांगितले, की घरात मुलांशी बोलावे. बडबड करणारी  मुले शांत राहिली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधा. मुले अडचणीत असतील, तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्या. सार्वजनिक ठिकाणी मुलांची काळजी घ्या. बहुतांश मुलांचा घरांमध्ये आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांद्वारे गैरवापर केला जातो. त्यासाठी पालकांनी सजग रहावे. शिक्षण व सुरक्षेसाठी केवळ ४ टक्के खर्च  भारत यात्रेदरम्यान प्रबोधनात्मक पत्रक वाटप करण्यात आले. त्यात म्हटले आहे, देशात दर सहा मिनीटांना १ बालक बेपत्ता होते. साडे चार लाखांपेक्षा जास्त मुले हे तस्करीचे बळी पडतात. त्यांची व्यावसायिक आणि लैंगिक शोषणासाठी खरेदी किंवा विक्री केली जाते. देशाची एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुलांचे प्रमाण ४० टक्के इतके आहे. परंतु, त्यांचे शिक्षण आणि सुरक्षेसाठी देशाच्या अंदाजपत्रात केवळ ४ टक्के खर्च होत असल्याचे सांगण्यात आले आहे.